- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
Author: दीपक मोहिते
संजय लांडगे,वाडा वाड्यात हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मनसेचे आंदोलन, राज्य शासनाने शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा विषय सक्तीचा केला आहे.या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर विरोध केला आहे. वाडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे काल सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे. काल वाडा शहरात बस स्थानकासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडा तालुका अध्यक्ष कांतिकुमार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने केली. यावेळी हिंदी सक्तीची पत्रके जाळण्यात आली. या आंदोलनात मनसे तालुका सचिव स्वप्नील मोरे,महिला आघाडी तालुका अध्यक्ष उषा मोरे,शहर उपाध्यक्ष आदेश डेंगाने,उपशहर अध्यक्ष ओमकार साळुंखे,उपशहर अध्यक्ष करण यादव,उपशहर अध्यक्ष मित पाटील,शहर संघटक किशोर डेंगाने, महिला उप तालुका अध्यक्ष मंगल निकम, उप…
सुशील भोईर,वसई वसईत भाजपाची पक्षबांधणी ; बारा मंडळ अध्यक्षाची निवड, काल वसई तालुक्यातील भाजपाच्या बारा मंडळांच्या संघटनात्मक निवडणूका पार पडल्या व बारा मंडळ अध्यक्षांची निवड करण्यात आली.विरार पश्चिम मंडळ येथे पक्षाने विशेष लक्ष दिले होते व मंडळाचे निवडणूक अधिकारी म्हणून केदारनाथ म्हात्रे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. या मंडळात सर्वानुमते तरुण तडफदार युवा कार्यकर्ते विशाल राऊत यांची निवड करण्यात आली.निवडणूक प्रक्रिया पार पडताच आ.राजन नाईक यांनी जातीने उपस्थित राहून नवनिर्वाचित मंडळ अध्यक्ष विशाल राऊत व निवडणूक अधिकारी केदारनाथ म्हात्रे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले,वसई तालुक्याचा रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी ज्या प्रमाणे वसईकर जनतेने…
दीपक मोहिते, ” लेखाजोगा,” राज – उद्धव एकत्र येणे ; हे केवळ क्षणिक वादळ, राज व उद्धव हे दोघे ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही,हे लवकरच पाहायला मिळणार आहे.ते एकत्र आले तर महाराष्ट्राचा काय व कसा फायदा होणार आणि नाही आले तर काय नुकसान होणार ? याविषयी लेखाजोगा मांडणे आवश्यक ठरते.त्याच्या एकत्र येण्याने राज्याच्या राजकारणावर किती परिणाम होईल,सांगणे कठीण असले तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काही प्रमाणात बळ मिळू शकेल.हे दोघे एकत्र जरी आले तरी या दोघाना सत्तेच्या राजकारणात शिरकाव करणे,शक्य होणार नाही.कारण राज ठाकरे यांच्या मनसेला जनाधार नाही.त्यामुळे निवडणूक जिंकणे,हे या दोन भावांच्या सध्या तरी आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” महाराष्ट्राची घसरण थांबून राज्य पुन्हा क्र.१ वर यावे… येत्या १ मे रोजी आपले राज्य ६५ व्या वर्षात पदार्पण करत आहे.दरवर्षी हा दिवस,राज्य वर्धापन व कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.१९६० साली याच दिवशी दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे नेते कै.यशवंतराव चव्हाण यांच्या हाती मंगल कलश सोपवला होता.चव्हाण यांनीही आपल्यावर सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडली व राज्याला अल्पावधीत क्रमांक १ वर नेऊन ठेवले.या भूमीला पराक्रम,त्याग व देशप्रेमाची परंपरा असुन वासुदेव बळवंत फडके,वि.दा.सावरकर,राजगुरू,नाना पाटील व या सारख्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी इंग्रजांविरोधात लढा उभारून स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावली.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात या भूमीतील अनेक शूरवीरांनी आपले सर्वस्व वेचले…
सुरेश काटे,तलासरी तलासरी भाजपच्या तालुकाध्यक्षपदी विवेक करमोडा, भाजपाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही संघटनात्मक बदल केले आहेत.आज भारतीय तलासरी तालुका अध्यक्षपदी विवेक धनंजय करमोडा यांची एकमताने निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण तसेच पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष भरत रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्याची व पालघर जिल्ह्याच्या कोअर कमिटीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पंकज कोरे यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. विवेक करमोडा यांच्या निवडीने तलासरीतील काही कार्यकर्त्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण असले तरी काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली भाजपचे माजी तालुका अध्यक्ष…
जव्हार प्रतिनिधी, जव्हारमध्ये लालपरीची ओढ ; प्रवासी भारावले, दुर्गम आणि आदिवासी बहुल असलेल्या जव्हार तालुक्यातील नागरिकांना अनेक वर्षांपासून सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा अपुऱ्या वाटत होत्या.मात्र,राज्य शासनाच्या प्रयत्नातून जव्हार एसटी आगारात नव्याने दाखल झालेल्या १० अत्याधुनिक लालपरी बसेस मुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.या नव्या बसेसच्या आगमनामुळे प्रवाशांना आता अत्याधुनिक, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. नव्या बसेसमध्ये ४१ आसनी व्यवस्था,प्रत्येक सीटवर दोन मोबाईल चार्जिंग पॉइंट,तसेच नैसर्गिक हवेसाठी दोन सनरूफ,हायड्रोलिक दरवाजे, आणि कुशनबॅग सीटस अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.त्यामुळे उभं राहून प्रवास करण्याचा त्रास आणि दमट हवेमुळे होणारी गैरसोय आता कमी होणार आहे.जव्हार आगारात सध्या ५५ बस कार्यरत असून,प्रवाशांची वाढती…
दीपक मोहिते, ठाकरे भाऊ एकत्र येणार का ? जनतेच्या प्रतिक्रिया – दोन दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांची युट्युब चॅनेलवर दिलखुलास अशी मुलाखत घेतली.या मुलाखतीनंतर एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली.या मुलाखाती दरम्यान राज ठाकरे यांनी मांजरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ” काही अटी व शर्तीवर आम्ही दोघे एकत्र येऊ शकतो, ” असे सांगितले.त्यामुळे राजकीय वातावरण तापले. चॅनेल्सनी दिवसभर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली,तो धुमाकूळ अद्याप तसाच सुरु आहे.अनेक राजकीय विश्लेषकानी आपली मते मांडली.या सर्व गदारोळात ” news 27.in media,” या वेबपोर्टलने प्रत्यक्ष मतदारांना काय वाटते ? या प्रश्नाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा संपूर्ण गोषवारा जसाच्या तसा…
सुरेश वैद्य,सफाळे विरार – सफाळे दरम्यान प्रायोगिक तत्वावर रो रो सेवा सुरु, विरार-पालघर दरम्यानचा प्रवास जलदगतीने व्हावा, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून खारवाडेश्री (जलसार ) ते मारंबळपाडा ( विरार प.) दरम्यान कालपासून फेरीबोट रो-रो सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली.त्यामुळे विरार ते पालघर तालुक्यातील प्रवास कमी वेळेत करणे शक्य होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न सुरू होते.खारवाडेश्री येथे स्लोपिंग रॅम अर्थात उतार असलेली हंगामी जेट्टीचे काम पूर्ण झाल्याने दोन तालुक्या दरम्यान रो-रो सेवा,सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत या प्रकल्पाची आखणी करण्यात आली होती.या प्रकल्पाला २६ ऑक्टो.२०१७ रोजी १२.९२ कोटी रु.च्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी देण्यात…
दीपक मोहिते राज्याच्या ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू.. राज्यात सर्वत्र भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले आहे.ग्रामीण भागातील विहिरी,तलाव,बोअरिंग यातील पाण्याची पातळी खाली गेली असून महिला जीव धोक्यात घालून हंडाभर पाण्यासाठी विहिरीत उतरत आहेत. पण स्थानिक प्रशासनाना त्याची चाड नाही.अद्याप साखरझोपेत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दररोज आपल्या भाषणात, पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून जलजीवन मिशन,हर घर जल,जल शिवार,अशा वारेमाप घोषणा करत सुटले आहे.पण यवतमाळ व पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिला हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात असणाऱ्या वावर – वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील सागपाणी व रिठीपाडा गावात हंडाभर पाणी भरण्यासाठी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” राजला टाळी दिल्यास ती उद्धव ठाकरे यांची घोडचूक ठरेल… शिवसेनेने गेल्या पाच दशकात अनेक चढउतार पाहिले. आजवर अनेक फुटीचे प्रसंग अनुभवले.छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासारखे पहिल्या फळीतले नेते शिवसेनेला सोडून गेले.काही काळ पक्षात चलबिचल निर्माण झाली.पण या अशा संकटातून पक्ष प्रत्येकवेळी सावरला गेला.काही वर्षांपूर्वी राज यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत स्वतःचा पक्ष स्थापन केला.तेंव्हा राजकीय विश्लेषकानी बाळासाहेबांची शिवसेना संपल्याची हाकाटी सुरु केली.पण उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख या नात्याने पक्षाची धुरा समर्थपणे पेलली.तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली,त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची नक्की शिवसेना कोणती असा वाद उभा ठाकला.मात्र त्या संकटातून उद्धव ठाकरे व…
