Author: दीपक मोहिते

सुरेश वैद्य, पालघर, जिल्ह्यातील खेळाडूनी शालेय क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करावी, शैक्षणिक वर्षांमध्ये पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद,पालघर यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या, शालेय क्रीडा स्पर्धांचा आराखडा मांडण्यात आला असून शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये आश्रम शाळा, जिल्हा परिषद शाळा,अनुदानित व विनाअनुदानित शाळा,यांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन उत्तम कामगिरी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर व जिल्हा क्रीडा परिषद पालघर,यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्हा क्रीडा शिक्षक सभा आयोजीत करण्यात आली होती.यावेळी पालघर जिल्ह्यातील ४५० क्रीडा शिक्षक या सभेला उपस्थित होते. अगदी शेवटच्या घटकापर्यंत क्रीडा विभागाची माहिती व ज्ञान असावे,या…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” ऐन निवडणुकीच्या तोंडावर बविआमध्ये त्सुनामी येऊ शकते… वसई-विरार परिसरात सक्तवसुली संचलनालयाची एंट्री ही बहुजन विकास आघाडी व शिवसेनेला ( शिंदे गट ) डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.पवार प्रकरण उकरून काढून भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.महाप्रतापी अनिलकुमार पवार,हा एकनाथ शिंदे गटाच्या कोट्यातील अधिकारी आहे,तसेच तो शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा नातेवाईक आहे.गेल्या काही काही दिवसांपासून शिंदे गटाच्या अनेक आमदारांचे पाय खोलात अडकले आहेत.या प्रकरणामुळे भाजपच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे.ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पवार प्रकरण,हे भाजपच्या पथ्यावर पडणारे आहे. तर दुसरीकडे अनेक बिल्डर्स,ठेकेदार व आर्किटेक्ट देखील ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत.त्यामुळे आ.ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या आर्थिक नाड्या…

Read More

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” पवार याच्या गोरखधंद्यातील वाटेकरीची नांवे उघड झाली पाहिजेत…. वसई विरार शहर महानगरपालिकेचा बदमाश आयुक्त अनिलकुमार कुमार याच्या भ्रष्टाचाराचे धागेदोरे थेट मंत्र्यापर्यंत पोहोचल्यामुळे आताअनेक जण अडचणीत येण्याची शक्यता आहे.सुमारे २ हजार कोटी रु.च्या भ्रष्टाचारात किती जण वाटेकरी आहेत,याचा शोध ईडी घेत आहेत.या शोधातून बरेच काही बाहेर येऊ शकते.तशी शक्यता असल्यामुळे अनेक बिल्डर्स,ठेकेदार व दलालांची रात्रीची झोप उडाली आहे. बदली झाल्यानंतर या पवारने चार दिवसात अनेक फायली हातावेगळ्या केल्या.या काळात किती बिल्डर्सना परवानग्या,सीसी व ओसी दिल्या,त्याची सध्या पडताळणी करण्यात येत आहे.या पवाराच्या चौकशीतून बरेच काही उघड होण्याची शक्यता आहे.पवार याच्या जबानीतून अनेक छुप्या रुस्तमचे चेहरे लोकांसमोर येणार आहेत.…

Read More

सुरेश वैद्य,पालघर जिल्ह्यामध्ये ” शाळा तेथे दाखला,” महत्वाकांक्षी मोहीम राबवण्यात येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून महसूल विभागाकडून जनतेसाठी देण्यात येणाऱ्या सेवा व विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना विषयी राज्यातील नागरीकांना माहिती व्हावी. त्याचा योग्य लाभ घेता यावा, यासाठी राज्यात महसूल विभागामार्फत १ ते ७ ऑगस्ट दरम्यान ” महसूल सप्ताह,”‘ साजरा करण्यात येणार आहे. तसेच १ ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. महसूल सप्ताह अंतर्गत ७ दिवसात प्रत्येक दिवशी जनतेच्या हिताचे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे स्वरुप पुढीलप्रमाणे १ ऑगस्ट ” महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ,” “…

Read More

सचिन पाटील,विरार महानगरपालिकेचे ४ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त, नियत वयोमानानुसार व स्वेच्छानिवृत्तीने वसई विरार शहर महानगरपालिकेचे एकूण ४ अधिकारी-कर्मचारी आज सेवानिवृत्त झाले. प्रकाश साटम ( कार्यकारी अभियंता) व राजेश घरत ( उप नगरसचिव ) हे स्वेच्छानिवृत्तीने तसेच संजय कार्व्हालो ( वाहन चालक ) व चंद्रशेखर पाटील ( सफाई कामगार ) हे नियत वयोमानानुसार आज महानगरपालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले.आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी ( भा.प्र.से. ) यांच्या हस्ते निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ,शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या लाभांच्या धनादेशाचे वाटपही यावेळी करण्यात आले.याप्रसंगी आयुक्तानी सर्व सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. महानगरपालिकेच्या…

Read More

वसंत भोईर, वाडा वाडा तालुक्याच्या खानिवली गावात किराणा मालाच्या दुकानाला भीषण आग, तालुक्यातील खानिवली गावातील ” जय हरी प्रसाद किराणा अँड जनरल स्टोअर्स, ” या दुकानाला काल मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली.या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून या आगीत लाखो रू.चे नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे ही आग अपघाती नसून कोणीतरी लावली असावी,असा संशय दुकान मालकाने व्यक्त केला आहे, मिळालेल्या माहितीनुसार,खानिवली बाजारपेठेत ‘ जय हरी प्रसाद किराणा अँड जनरल स्टोअर्स नावाचे दुकान असून या दुकानात खाद्यपदार्थ,किराणा साहित्य,रोजच्या वापराच्या घरगुती वस्तू,जनरल वस्तू तसेच काही महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री होत असते.काल रात्री दुकानाला अचानक आग लागली,आणि बघता बघता आगीने रौद्र रूप धारण…

Read More

वसंत भोईर,वाडा भिवंडी – वाडा रस्त्याचे काम ठेकेदार कंपनीने थांबवले, भिवंडी – वाडा रस्त्याचे काम गेल्या चार पाच दिवसांपासून बंद असल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत,निधी मिळाला नसल्याने हे काम बंद असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.शासन व ठेकेदार कंपनीमुळे प्रवासी व सामान्य नागरिक मात्र भरडला जात आहे.या प्रकारामुळे नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. भिवंडी वाडा मनोर या रस्त्याच्या सिमेंट क्राॅकीटीकरणाचे काम ईगल या ठेकेदार कंपनीला मिळाले असून यासाठी ८०२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.कंपनीने हे काम सुरू केले असून तानसा पुल ते कुडूस या दरम्यानचे काम काही टप्पे वगळता पुर्ण झाले आहे.तर शिरीष पाडा ते वाडा खंडेश्वरी नाकापर्यंत…

Read More

सुरेश काटे,तलासरी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे गोदाम वादाच्या भोवऱ्यात ; अकृषिक जमिनीचा बेकायदेशीर वापर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागा संपादन सुरू असताना,तलासरी तालुक्यातील झरी गावातील प्रकल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे गोदाम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आदिवासी आणि बिगर-आदिवासी खातेदार असलेल्या झरी येथील एका ‘ ” गोळा प्लॉट,” मधील जमीन बिगर-आदिवासी खातेदाराने, मे. साई सौभाग्य डेव्हलपर्स या कंपनीच्या माध्यमातून एल अँड टी कंपनीला परस्पर गोदामासाठी भाड्याने दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.विशेष म्हणजे, या जागेसाठी आवश्यक असलेल्या अकृषिक परवानगीशिवाय तिचा व्यवसायिक वापर करण्यात येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणात शासकीय नियमांचे आणि विशेषतः आदिवासींच्या हक्कांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून येत असून,…

Read More

दीपक मोहिते, ” विचारमंथन,” स्व.आ.गणपतराव देशमुख ; असा लोकप्रतिनिधी आता होणे नाही, गणपतराव देशमुख,हे शेतकरी कामगार पक्ष या महाराष्ट्रातील राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते होते.ते सांगोला विधानसभा मतदारसंघातून १९६२ पासून पाच दशके निवडून गेले.चार वर्षांपूर्वी ३० जुलै २०२१ रोजी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. स्व.आ.गणपतराव देशमुख हे राज्यातील सर्वात वयस्कर आमदार होते.निधन समयी गणपतराव देशमुख ९४ वर्षांचे होते.गणपतराव देशमुख यांनी बारा वेळा विधानसभा निवडणूका जिंकल्या.सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाकडून निवडून येत असत.तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करूणानिधी हे देखिल बारा वेळा विजयी झाले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघातून त्यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. २००९ च्या…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” मुन्नी बदनाम हुई,” बलात्कार आता थांबायला हवेत… ” मुन्नी बदनाम हुई,” हे गाणे जसे सिने रसिकांच्या पसंतीला उतरले,त्या पार्श्वभूमीवर ” हमारी मनपा हुई बदनाम,करदाते हुए कंगाल,बाकी सारे हुए मालामाल,” हे नवीन गाणे लवकरच प्रकाशित होण्याची शक्यता आहे. आमची ही ” मुन्नी,” जन्माला आल्यापासून बिचारी बदनाम होत आली.राजकारणी,अधिकारी,ठेकेदार यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केले. त्यामुळे ती सध्या व्हेंटिलेटर पोहोचली आहे.तिची प्रकृती सुधारण्याच्या मार्गावर असताना अनिलकुमार पवार नावाचा व्हायरस दाखल झाला.या व्हायरसने मुन्नीला छीन्नविछिन्न करण्याचा जणू विडाच उचलला.त्यापूर्वी जे काही लहान मोठे व्हायरस सक्रिय होते,त्याची मोलाची साथ या व्हायरसला मिळाली आणि आमची मुन्नी आज अत्यावस्थेत व्हेंटिलेटरवर पोहोचली आहे.तिला…

Read More