Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” एक तर तू असशील नाही तर मी, बुटचाट्याने आईच्या कुशीवर वार केले, उद्धव ठाकरे यांचा तळतळाट, उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस,या दोघामध्ये सुरू झालेले वाकयुद्ध आता चांगलेच हातघाईवर आले आहे.उद्धव ठाकरे यांनी प्रथमच एकेरीवर येत,” एक तर तू असशील किंवा मी असेन,” व बुटचाट्याने आईच्या कुशीवर वार केले,असे जाहीर वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस,अमोल मिटकरी- देशपांडे,विद्या चव्हाण-चित्रा वाघ,असा कलगीतुरा रंगू लागला आहे.आपण व आपल्या मुलाला तुरुंगात पाठवण्यासाठी फडणवीस यांनी कटकारस्थाने केल्याचे उघड झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा संयम सुटला व त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.अमोल मिटकरी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राजकारणात आततायीपणा करून चालत नाही, राजकारणात अहंकार,उर्मटपणा,तोरा व दुसऱ्याला तुच्छ लेखणे,हे फार काळ चालत नाही.हे स्मृती इराणी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा यांनी तब्बल १ लाख ६६ हजार मतांनी पराभव केला होता.त्यांची उमेदवारी जाहीर झाली तेंव्हा स्मृती इराणीच्या कार्यकर्त्यांना हर्षवायू झाला होता.स्मृती इराणी सहजपणे निवडून येतील,असा विश्वास त्यांना वाटला होता.त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यानी ” राहुल गांधी यांनी अमेठीमधून पळ काढला,” अशा आरोळ्या ठोकल्या.पण निकाल जाहीर होताच,दस्तुरखुद्द स्मृती इराणी व त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी तोंड लपवत केंद्रातून अक्षरशः पळ काढला.स्मृती इराणी यांनी मतदारसंघात…

Read More

आम्हालाही शिकायचंय..! दीपक मोहिते, केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी १ एप्रिल २०१० रोजी शिक्षण अधिकार कायदा २००९,लागू केला.६ ते १४ वयोगटातील मुलाना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे,असा उद्देश हा कायदा करण्यामागे होता.परंतु १० वर्षे उलटून गेल्यानंतरही या वयोगटातील लाखो मुले आज प्राथमिक शिक्षणापासून वंचित असल्याचे नुकत्याच झालेल्या एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे. शाळाबाह्य असलेल्या प्रत्येक मुलाला शाळेत आणणे,टिकवणे,त्यास गुणवत्तापूर्वक शिक्षण देणे,व अन्य चांगले उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा कायदा केला.परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जी मानसिकता सरकारकडे असायला हवी होती,ती सरकारने आजवर दाखवली नाही.कायदा केला,परंतु तो कठोरपणे राबवला नाही.त्यामुळे आजही लाखो मुलांचे भवितव्य अंधारात चाचपडत आहे.अठरापगड दारिद्र असलेल्या लाखो कुटुंबातील ही…

Read More

वसई-विरार शहर महानगरपालिकेतर्फे गोविंदाना विम्याचे संरक्षण, पालघर, सालाबादप्रमाणे सामाजिक व धार्मिक उत्सव ” गोपाळकाला,” ( दहीहंडी ) मंगळ.२७ ऑगस्ट, २०२४ रोजी मनपा क्षेत्रात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे.तालुक्यातील अनेक गोविंदा पथके या उत्सवात मोठ्या उत्साहाने भाग घेत असतात.दहीहंडी उत्सवात भाग घेणारे गोविंदा पथक आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात.उत्सवामधील जोखीम व धोका विचारात घेऊन गोविंदा पथकात भाग घेणाऱ्या गोविंदाना ( खेळाडू ) विम्याचे संरक्षण मिळावे,यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेने गोपाळकाला अपघात विमा योजनेस मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत दहीहंडी पथकातील सर्व गोविंदांचा मोफत अपघात विमा काढण्यात येतो.यंदाही तशी व्यवस्था करण्यात आली आहे.गोविंदा अपघात विमा योजनेचा अर्ज महानगरपालिकेच्या vvcmc.in…

Read More

पालघर, रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात नायगाव येथे रिक्षाचालकांचा रास्ता रोको, नुकत्याच झालेल्या मुसळधारवृष्टीत वसई तालुक्यातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.” रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते,” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.यासंदर्भात संबधित विभागाचे अधिकारी कोणत्याही उपाययोजना करत नसल्यामुळे आज नायगाव येथे रिक्षाचालकांनी रास्ता रोको आंदोलन केले. वसई तालुक्यात विरार,नालासोपारा,वसई व नायगाव,या शहरातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत असलेल्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून या सर्व रस्त्यावरून वाहतूक करणे, दिवसेंदिवस धोकादायक झाले आहे.अनेक भागात अपघात होऊनही रस्ते विकास,महानगरपालिका व सार्व.बांधकाम विभागाचे अधिकारी कोणतीही कार्यवाही करत नाहीत.त्यामुळे नागरिक व रिक्षाचालकामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.आज नायगाव येथे या असंतोषाचा स्फोट झाला.नायगाव-बाफाणे दरम्यान रस्त्याची पार दुर्दशा…

Read More

दीपक मोहिते, नवापूर दुर्घटना ; सातजण अटकेत तर अनेकांवर गुन्हे दाखल,प्रशासन अलर्ट मोडवर,गावात वातावरण तंग, काल नवापूर येथे घडलेल्या घटनेनंतर संबधित रिसॉर्टस जमीनदोस्त करण्यात आले आहे.पोलिसांनी मारहाण करणाऱ्या जमावातील तरुणांवर गुन्हे दाखल करणे सुरू केले आहे.काल रात्रभर झालेल्या तोडक कारवाईमुळे गावात तंग वातावरण निर्माण झाले होते.सरकारच्या या कारवाईच्या विरोधात महिलांनी प्रचंड आक्रोश सुरू ठेवला आहे. सेव्हन सी बीच या रिसॉर्टसवर झालेली तोडक कारवाई तब्बल १६ तास सुरू होती आणि ती पहाटे तीनच्या सुमारास आटोपली.या कारवाईमुळे रिसॉर्टसमालकाचे ५ कोटी रु.चे नुकसान झाले.तर या रिसॉर्टसमध्ये काम करणाऱ्या सुमारे १५० कुटुंबाचा रोजगार नाहीसा झाला आहे.सरकारने केलेली तोडक कारवाई चुकीची असून आम्ही महिला मुख्यमंत्र्यांच्या…

Read More

दीपक मोहिते, मुख्यमंत्र्यांनी इतर रिसॉर्टसवरही बुलडोझर चालवावा, काल विरार पश्चिमेस नवापूर समुद्रकिनारी फिरायला आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पदाधिकारी मिलिंद मोरे यांच्या पदाधिकाऱ्याला किरकोळ भांडणातून मारहाण झाली.या मारहाणीनंतर मोरे याना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचा मृत्यू झाला.सदर घटनेची खबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लागताच त्यांनी स्थानिक पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले.त्यानुसार पोलिसांनी २० ते २५ जणावर गुन्हे दाखल केले व पोलीस आता रीतसर कारवाई करत आहेत. या सर्व घडामोडीनंतर अचानक घटनास्थळी अतिक्रमणविरोधी पथक दाखल झाले व त्यांनी ज्या रिसॉर्टससमोर हा प्रकार घडला,ते सेव्हन हिल्स रिसॉर्टस जमीनदोस्त केले.कारण मिलिंद मोरे याना मारहाण करणारे तरुण,या रिसॉर्टसचे कर्मचारी होते.मिलिंद मोरे यांचा मृत्यू हा…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मास्क व टोपीची एक सुरस कहाणी, नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात पुणे शहराची अक्षरशः वाताहत झाली.हजारो नागरिकांचे संसार उघड्यावर पडले.तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.या प्रलयाला चार दिवस उलटल्यानंतरही अद्याप पुणे सावरलेले नाही.जिल्ह्याचे पालकमंत्री ” वराती मागून घोडे,” या म्हणीप्रमाणे आपले पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लवाजमा सोबत घेऊन परिस्थितीची पाहणी करत आता फिरत आहेत.वास्तविक त्यांनी पावसाचा जोर लक्षात घेऊन नैसर्गिक आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवायला होती.तीन निष्पाप विद्यार्थ्यांचे बळी जाणे,हे पालकमंत्री म्हणून अजित पवार,खा.मुरलीधर मोहोळ,जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्याचे दारुण अपयश आहे,असं म्हंटल्यास ते वावगं ठरू नये.त्यामुळे या नैसर्गिक संकटात पुणेकरांचे जे हाल व त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले,त्यास हीच मंडळी सर्वस्वी जबाबदार…

Read More

दीपक मोहिते, सूर्यातीर, अन्यथा जिल्हा नियोजन समित्यांच्या बैठका केवळ सोपस्कार ठरतील, दोन आठवड्यापूर्वी पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.मात्र विविध विभागाचे अधिकारी तयारी न करता आल्यामुळे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा पारा चढला व त्यांनी बैठकच तहकूब केली.मात्र या घटनेमुळे पालकमंत्र्यांचे प्रशासनावर अंकुश नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील बैठकीचे इतिवृत्त देखील तयार करण्यात आले नव्हते.तर मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी देखील झाली नव्हती.त्यामुळे पालकमंत्री संतापले व त्यांनी बैठक तहकूब केली.अशी पाळी पालकमंत्र्यांवर का आली ? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.पालघर जिल्ह्याच्या निर्मितीला यंदा एक वर्ष पूर्ण होत आहे.पण जिल्ह्याने कात टाकली नाही.जिल्ह्याला मुबलक प्रमाणात आर्थिक निधी…

Read More

भाजप व शिवसेनेची ( एकनाथ शिंदे गट ) लगीनघाई सुरू झाली, पालघर, पालघर जिल्हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.तर एकनाथ शिंदे यांनीही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात आपल्या पदाधिकाऱ्यांवर विविध जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.या सर्व घडामोडी लक्षात घेता महायुतीमधील या दोन्ही घटकांनी निवडणुकीची लगबग सुरू केल्याचे दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.या बैठकीस खा.डॉ.हेमंत सवरा,आ. निरंजन डावखरे,प्रभारी राणी द्विवेदी,अभिजीत पेडणेकर,जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील व सर्व प्रमुख पदाधिकारी व अन्य ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आखणी व अन्य बाबीवर आपली मते मांडली.तर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी…

Read More