- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, “इनसाईड स्टोरी,” ” आता थेट तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची गरज,” वसई,नालासोपारा व बोईसर,या तीन विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आ.हितेंद्र ठाकूर यांनी वसई व नालासोपारा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मेळावे घेतले.या माध्यमातून आपल्या पराभवाची नेमकी कारणे काय आहेत,हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.पण त्यातून नेमके काय निष्पन्न झाले,ते मात्र कळायला मार्ग नाही.मात्र येणाऱ्या काळात भाजपच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आ.हितेंद्र ठाकूर यांना मोठ्याप्रमाणात झाडाझडती करावी लागणार आहे.या प्रक्रियेची सुरुवात त्यांना त्यांच्या नजीकच्या वर्तुळातील नेते विभागीय नेते व नगरसेवक यांच्यापासून करावी लागणार आहे. आ.ठाकूर हे आपल्या प्रत्येक भाषणात ” माझा कार्यकर्ता जोवर माझ्या सोबत आहे,तोवर माझा कोणीही पराभव करू शकत…
संजय लांडगे,वाडा, जिल्हा परिषद शाळेतील मुलींसाठी आमगाव येथे कला सत्राचे आयोजन, विद्यार्थिनींना शिक्षणासोबत त्यांच्या आवडत्या कला जोपासता याव्या व त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळावा,यासाठी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचा हा उपक्रम आहे.गेल्या वर्षभरात विविध शाळेत जाऊन असे कार्यक्रम पार पडले. वाडा तालुक्यातील आमगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कला सत्राचे आयोजन करण्यात आले होते. उकर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या महिला शिक्षण आणि सक्षमीकरण मोहिमेद्वारे आकर्षक बोव्ज् आणि मनमोहक फुलपाखरू एक दिवसीय कार्यशाळा राबविण्यात आली.या कार्यशाळेत ११ ते १६ वयोगटातील ८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कार्यशाळेसाठी उपमुख्याध्यापक गणेश किंगे, मृणाली नडगे,विकास कांबळे, आणि सुवर्णा मेने यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
वसंत भोईर,वाडा, माझी शेती,माझा सातबारा, मीच नोंदवणार पीक पेरा, ई-पिक पाहणीसाठी राज्यात एक डिसें.पासून डीसीएस प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यासाठी अँड्रॉइड ॲप अपडेट करावे लागणार आहे.या नव्या ॲपच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला ई-पीक पाहणी सहजरीत्या नोंद करता येणार आहे.शेतातील बांधावरची झाडे देखील या ॲपच्या माध्यमातून सातबारावर नोंदविता येणार आहेत.प्रत्येक शेतकऱ्याला एक नवीन आयडी मिळणार आहे.विविध योजना दिल्यास त्याची सर्व माहिती मिळणार आहे. ई- पिक पाणी कशासाठी? खरीप रब्बी हंगामात पेरणी केलेल्या पिकांचे क्षेत्र अचूक नोंद करण्यासाठी ई-पिक पाहणी महत्वाची आहे. नव्या डीसीएस ऍपमध्ये काय आहे? ॲपमध्ये सर्व नोंदी शेतावर जाऊन करायचे आहेत.दीप व रब्बी पिकांची नोंद या ॲप च्या माध्यमातून…
दीपक मोहिते, एक देश ; एक निवडणूक ; देशाची वाटचाल अध्यक्षीय पद्धतीच्या दिशेने, बहुचर्चित एक देश,एक निवडणूक विधेयकाचा प्रस्तावावर मतप्रत्रिकेवर मतदान पार पडले.प्रस्तावाच्या बाजूने २६९ तर विरोधात १९८ मते पडली.यावेळी सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला.पण सरकारने संबंधित प्रस्ताव पटलावर ठेवला व तो मंजूर झाला.तत्पूर्वी इलेक्ट्रॉनिक मशिनद्वारे मतदान घेण्यात आले,पण त्यास विरोधी पक्षाने आक्षेप घेतल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचे जाहीर केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सर्व घटक पक्ष ,” एक देश,एक निवडणूक,” च्या बाजूने आहेत,तर १४ पक्ष विरोधात आहेत.मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर हे विधेयक संसदीय समितीकडे (जे.सी.पी.) पाठवण्यात आले आहे.त्यावर चर्चा होईल व सर्व पक्षांची मते ऐकली जातील. त्यानंतर नवीन…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” जहां नही चैना, वहां नही रहना,” महायुतीमधील अतृप्त आत्मे आता पोपटासारखे बोलायला लागले असून येणाऱ्या काळात या अतृप्त आत्म्यांमुळे तीनही घटक पक्षाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.छगन भुजबळ यांनी आज समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून भावी लढाईचे रणशिंग फुंकले आहे. दुसरीकडे डॉ.तानाजी सावंत यांनीही आपल्या मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्याची बैठक घेतली व ते सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत.हनुमान चालीसा पठण करणारे राणा देखील आता हात चोळत अमरावती या आपल्या मूळ गावी परतले आहेत.गेली पाच वर्षे राणा पती – पत्नीने देवेंद्र व अमित गाथाचे पठण केले,पण आता या दोघांवर घरात बसून हनुमान चालीसा पठण करण्याची वेळ आली…
वसंत भोईर,वाडा, करडीचे तेलाचे भाव कडाडणार… जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्याचा अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. तरीही तेलबियांचे क्षेत्र वाढलेले नाही.यामध्ये करडईचे क्षेत्र निरंक आहे तेल वर्गीय पीक असलेल्या करडईला बाजारात मागणी व दरही मिळत आहे. मात्र,कीड व रोगाचा प्रादुर्भाव, काढणीच्या हंगामात मजूर न मिळणे,आदी कारणांमुळे आता करडईचे पीक रब्बी हंगामातून बाद झाले आहे. रब्बीचा पेरा जिल्ह्यात यंदाच्या हंगामात वाल,हरभरा,तीळ,मुग,धने, थोड्याफार प्रमाणात सूर्यफूल या रब्बी पिकांची पेरणी जवळजवळ आटोपली आहे.८० टक्के क्षेत्रावर यावर्षी रब्बीचा पेरा आहे. करडईचे क्षेत्र निरंक.. रब्बी हंगामात यंदा गलित धान्याचे क्षेत्र एकदम कमी झाले आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यात करडई, जवस पिकाचे क्षेत्र निरंक आहे. करडईचा पेरा झाला बाद… रब्बी…
वसंत भोईर,वाडा, ईव्हीएम हटाव ; काँग्रेसतर्फे वाडा येथे सह्यांची मोहीम महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल राज्यातील जनतेसाठी धक्कादायक अविश्वासनीय आहेत.कोणतीही लाट नसताना पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या एकदम उलट निकाल कसे काय लागू शकतात ? असा प्रश्न राजकीय नेते कार्यकर्ते यांच्यासह राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते व सामान्य नागरिकांना पडला आहे.त्यामुळे निवडणुका,या दोन ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर व घेण्याची मागणी करत वाडा तालुका काँग्रेसतर्फे सह्यांची मोहीम राबवण्यात आली. यावेळी ईव्हीएम हटाव देश बचाव,” च्या घोषणा काँग्रेस कार्यकर्ते देत होते.तसेच निवडणुका या बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात,अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. या मोहिमेत पालघर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रफुल पाटील,महाराष्ट्र काँग्रेस…
वसंत भोईर,वाडा, साहीत्यिक योगेश गोतारणे याचे सुयश अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत,”साहित्य भारती,” डोंबिवली शाखा आयोजित राज्यस्तरीय लेख लेखन स्पर्धेत वाडा तालुक्यातील साहीत्यिक योगेश नंदा तुकाराम गोतारणे यांनी ” पर्यावरण जागरूकता,” या विषयावरील लेख लिहून यश प्राप्त केले.सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व मानधन देवून त्यांना गौरवण्यात आले.रवि. १५ डिसे.रोजी डोंबिवलीत हा कार्यक्रम झाला.यावेळी ” सहजीवन,” यावर झालेल्या परिसंवादात डॉ.अद्वैत पाध्ये मनसोपचार तज्ञ,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सहजीवन यशस्वी व्हावे,यासाठी ते समुपदेशन करत असतात.परिसंवादामध्ये उपस्थित वक्त्यांनी आपली मते मांडली.आयोजिका उज्ज्वला लुकतुके म्हणाल्या, ” आजची तरुणाई व्यवसायिक दृष्ट्या यशस्वी असली तरी संसाराच्या करिअरमध्ये ते कधी काठावर पास होतात तर कधी भोपळा त्यांना मिळतो,असे का…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता, शिवसेनेचे ( उबाठा ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे,अनिल परब व वरुण सरदेसाई यांनी आज नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेतली.यावेळी उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,या दोघांमध्ये दहा ते पंधरा चर्चा झाली.ही भेट फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी होती,असे वरवर सांगण्यात येत असले तरी ही भेट राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असल्याची चिन्हे आहेत,असे संकेत मिळत आहेत. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर झालेल्या शिवसेनेच्या पहिल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत राहावे की न राहावे,याविषयी पक्षाचे नेते,उपनेते,आमदार,खासदार व अन्य पदाधिकारी यांच्याकडून मते जाणून घेतली होती.अनेकांनी यावेळी…
वसंत भोईर,वाडा, वाड्यातील माध्यमिक शाळांमध्ये स्वसंरक्षण विषयी समुपदेशन, वाडा शहरातील एका नावाजलेल्या माध्यमिक शाळेतील एका शिक्षकाकडून अलिकडेच विद्यार्थीनींची छेडछाड करण्याचा प्रकार उघडकीस आला होता.या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर येथील पोलीसातर्फे तालुक्यातील सर्वच माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थीनींच्या स्वसंरक्षणविषयी समुपदेशन कार्यक्रमांचे आयोजन काल करण्यात आले होते. आज सकाळी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर वाडा येथील शिक्षिकांनी एकत्र येऊन या विद्यालयातील तिनशेशेहून अधिक विद्यार्थीनींना एकत्र करून चांगला स्पर्श ( गुड टच ) व वाईट स्पर्श ( बॅड टच ) तसेच स्वसंरक्षणविषयी समुपदेशन केले.अशा प्रकारचे समुपदेशन आज तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांमध्ये वाडा पोलीसांच्या सहकार्याने पार पडले. शालेय परिसरात विद्यार्थीनींना कोणी त्रास देत असतील,तर त्याबाबतची…
