- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” जहां नही चैना, वहां नही रहना,” महायुतीमधील अतृप्त आत्मे आता पोपटासारखे बोलायला लागले असून येणाऱ्या काळात या अतृप्त आत्म्यांमुळे तीनही घटक पक्षाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.छगन भुजबळ यांनी आज समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून भावी लढाईचे रणशिंग फुंकले आहे. दुसरीकडे डॉ.तानाजी सावंत यांनीही आपल्या मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्याची बैठक घेतली व ते सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत.हनुमान चालीसा पठण करणारे राणा देखील आता हात चोळत अमरावती या आपल्या मूळ गावी परतले आहेत.गेली पाच वर्षे राणा पती – पत्नीने देवेंद्र व अमित गाथाचे पठण केले,पण आता या दोघांवर घरात बसून हनुमान चालीसा पठण करण्याची वेळ आली…
वसंत भोईर,वाडा, करडीचे तेलाचे भाव कडाडणार… जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्याचा अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. तरीही तेलबियांचे क्षेत्र वाढलेले नाही.यामध्ये करडईचे क्षेत्र निरंक आहे तेल वर्गीय पीक असलेल्या करडईला बाजारात मागणी व दरही मिळत आहे. मात्र,कीड व रोगाचा प्रादुर्भाव, काढणीच्या हंगामात मजूर न मिळणे,आदी कारणांमुळे आता करडईचे पीक रब्बी हंगामातून बाद झाले आहे. रब्बीचा पेरा जिल्ह्यात यंदाच्या हंगामात वाल,हरभरा,तीळ,मुग,धने, थोड्याफार प्रमाणात सूर्यफूल या रब्बी पिकांची पेरणी जवळजवळ आटोपली आहे.८० टक्के क्षेत्रावर यावर्षी रब्बीचा पेरा आहे. करडईचे क्षेत्र निरंक.. रब्बी हंगामात यंदा गलित धान्याचे क्षेत्र एकदम कमी झाले आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यात करडई, जवस पिकाचे क्षेत्र निरंक आहे. करडईचा पेरा झाला बाद… रब्बी…
वसंत भोईर,वाडा, ईव्हीएम हटाव ; काँग्रेसतर्फे वाडा येथे सह्यांची मोहीम महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल राज्यातील जनतेसाठी धक्कादायक अविश्वासनीय आहेत.कोणतीही लाट नसताना पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या एकदम उलट निकाल कसे काय लागू शकतात ? असा प्रश्न राजकीय नेते कार्यकर्ते यांच्यासह राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते व सामान्य नागरिकांना पडला आहे.त्यामुळे निवडणुका,या दोन ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर व घेण्याची मागणी करत वाडा तालुका काँग्रेसतर्फे सह्यांची मोहीम राबवण्यात आली. यावेळी ईव्हीएम हटाव देश बचाव,” च्या घोषणा काँग्रेस कार्यकर्ते देत होते.तसेच निवडणुका या बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात,अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. या मोहिमेत पालघर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रफुल पाटील,महाराष्ट्र काँग्रेस…
वसंत भोईर,वाडा, साहीत्यिक योगेश गोतारणे याचे सुयश अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत,”साहित्य भारती,” डोंबिवली शाखा आयोजित राज्यस्तरीय लेख लेखन स्पर्धेत वाडा तालुक्यातील साहीत्यिक योगेश नंदा तुकाराम गोतारणे यांनी ” पर्यावरण जागरूकता,” या विषयावरील लेख लिहून यश प्राप्त केले.सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व मानधन देवून त्यांना गौरवण्यात आले.रवि. १५ डिसे.रोजी डोंबिवलीत हा कार्यक्रम झाला.यावेळी ” सहजीवन,” यावर झालेल्या परिसंवादात डॉ.अद्वैत पाध्ये मनसोपचार तज्ञ,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सहजीवन यशस्वी व्हावे,यासाठी ते समुपदेशन करत असतात.परिसंवादामध्ये उपस्थित वक्त्यांनी आपली मते मांडली.आयोजिका उज्ज्वला लुकतुके म्हणाल्या, ” आजची तरुणाई व्यवसायिक दृष्ट्या यशस्वी असली तरी संसाराच्या करिअरमध्ये ते कधी काठावर पास होतात तर कधी भोपळा त्यांना मिळतो,असे का…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता, शिवसेनेचे ( उबाठा ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे,अनिल परब व वरुण सरदेसाई यांनी आज नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेतली.यावेळी उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,या दोघांमध्ये दहा ते पंधरा चर्चा झाली.ही भेट फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी होती,असे वरवर सांगण्यात येत असले तरी ही भेट राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असल्याची चिन्हे आहेत,असे संकेत मिळत आहेत. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर झालेल्या शिवसेनेच्या पहिल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत राहावे की न राहावे,याविषयी पक्षाचे नेते,उपनेते,आमदार,खासदार व अन्य पदाधिकारी यांच्याकडून मते जाणून घेतली होती.अनेकांनी यावेळी…
वसंत भोईर,वाडा, वाड्यातील माध्यमिक शाळांमध्ये स्वसंरक्षण विषयी समुपदेशन, वाडा शहरातील एका नावाजलेल्या माध्यमिक शाळेतील एका शिक्षकाकडून अलिकडेच विद्यार्थीनींची छेडछाड करण्याचा प्रकार उघडकीस आला होता.या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर येथील पोलीसातर्फे तालुक्यातील सर्वच माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थीनींच्या स्वसंरक्षणविषयी समुपदेशन कार्यक्रमांचे आयोजन काल करण्यात आले होते. आज सकाळी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर वाडा येथील शिक्षिकांनी एकत्र येऊन या विद्यालयातील तिनशेशेहून अधिक विद्यार्थीनींना एकत्र करून चांगला स्पर्श ( गुड टच ) व वाईट स्पर्श ( बॅड टच ) तसेच स्वसंरक्षणविषयी समुपदेशन केले.अशा प्रकारचे समुपदेशन आज तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांमध्ये वाडा पोलीसांच्या सहकार्याने पार पडले. शालेय परिसरात विद्यार्थीनींना कोणी त्रास देत असतील,तर त्याबाबतची…
सद्दाम शेख,मोखाडा, मोखाडा येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मोखाड्यात जश ने ईद मिलाद कमेटी व आय झोन ऑप्टिकल्स नासिकचे डॉ.आयशा शेख,डॉ इम्रान शेख इ.उपस्थित होते.त्यांच्या सहकार्याने मोखाडा येथे मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरामध्ये शंभरहून अधिक नागरिक सहभागी झाले होते.कमेटीचे अध्यक्ष जमशिद ( लारा ) शेख, कार्याध्यक्ष हाजी आरिफ,मोलाचे सहकार्य राजु इसुफ शेख,अफसर शेख, नसीर शेख तसेच जशने ईद मिलाद कमेटी सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट यांच्यातर्फे आज रात्री इमाम अहमद रजा मदरसा मधील मुला,मुलींचा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता.आज तकरीर ( प्रवचन ) नात याचे आयोजन केले असून उद्या कव्वालीचा शानदार मुकाबला…
दीपक मोहिते, २९ गावांच्या सुनावणीला गाव बचाव समितीचा विरोध, २९ गावाचा महानगरपालिकेत समावेश करण्या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या सुनावणी सुरू आहे.त्या सुनावणीला गाव बचाव समितीने हरकत घेतली असून तशा आशयाची नोटीस जिल्हाधिकाऱ्यांना बजावण्यात आली आहे. सदर सुनावणी ही वसई विरार परिसरात होण्याची गरज असल्याचे स्पष्ट करत ती त्वरित तहकूब करण्यात यावी,अशी मागणी गाव बचाव समितीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली आहे.या गावापैकी १३ गावे पेसा योजनेंतर्गत येतात,त्यामुळे ही गावे महानगरपालिकेत सामील करणे,बेकायदेशीर असल्याचे समितीचे म्हणणे आहे.पण प्रशासनाने सुनावणी सुरूच ठेवली आहे.राज्यसरकारने याविषयी अधिसूचना जारी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सलग पाच दिवस ही सुनावणी ठेवली आहे.ती १६ डिसें.पासून सुरू झाली असून ती २० डीसे.पर्यंत…
दीपक मोहिते, कायदा व सुव्यवस्थेची ढासळती परिस्थिती, महाराष्ट्राची वाटचाल,बिहार होण्याच्या दिशेने, गेल्या अडीच वर्षात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत खालावली आहे.दिवसागणिक हत्या,अपहरण,बलात्कार, वाहने जाळणे,हिट अँड रन, अशा घटना वारंवार घडत असतात.त्यावर नियंत्रण आणण्याकामी पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे.पण नुकत्याच घडलेल्या एका घटनेने पोलीसच आता गुन्हेगारांच्या भूमिकेत वावरू लागल्याचे दिसून आले आहे.परभणी येथे जे काही घडले,ते पोलिसांसाठी लांछनास्पद असून गृहविभागाने त्याची गंभीर दखल घ्यायला हवी.कायद्याची परीक्षा देण्यासाठी परभणीत आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी,या तरुणाचा पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला.त्याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात परभणी शहर पेटले. या शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची १० डिसें.रोजी अज्ञात व्यक्तीकडून…
दीपक मोहिते, ” अशांत महायुती,” अजित पवार यांनी फडणवीस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भुजबळ यांची केली शिकार, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगुंटीवार व छगन भूजबळ या दोघांना फडणवीस व भुजबळ यांनी मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला आहे.मनोज जरांगे यांना मी अंगावर घेतल्यामुळे मला कटकारस्थान करून संधी नाकारल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.त्याचबरोबर भुजबळ यांनी ” मी तुमच्या हातामधील खेळणे आहे का ?” असा प्रश्न फडणवीस व अजित पवार यांना विचारला आहे. मनोज जरांगे यांच्या आक्रमकतेला रोखण्यासाठी महायुतीने अत्यंत आक्रमक असलेल्या भुजबळ यांचा मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान बेमालूमपणे वापर केला.छगन भुजबळ यांनीही जरांगे पाटलांवर प्रखर…
