- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, निवडणूक पर्व,प्रभाग क्र.५ या प्रभागात भाजप वरचढ ठरण्याची शक्यता अधिक, प्रभाग क्र.५ हा समाज रचनेच्या दृष्टीने सर्वसमावेशक असा प्रभाग आहे.या प्रभागात बाहेरून येणाऱ्यांचे मोठे प्राबल्य आहे.सध्या या प्रभागात स्थानिक भूमीपुत्रांचा मागमूस देखील पाहायला मिळत नाही.स्थानिक भूमीपुत्रांनी आपल्या वाडवडलांनी जतन करून ठेवलेल्या आपल्या जमिनी बिल्डरांना विकल्या व स्वतःच्या अस्तित्वाला धोका निर्माण करून घेतला.आता या प्रभागात स्थानिक भूमिपुत्र औषधालाही सापडत नाही.अशाप्रकारचे अस्मानी संकट त्यांनी स्वतःहून ओढवून घेतले आहे.आज या भूमीपुत्रांच्या कुटुंबातील तरुण मुले रिक्षा व्यवसायात स्थिरावलेली पाहायला मिळतात.१९७० ते १९८० च्या दशकात वसई – विरार शहरात नागरीकरणाला वेग आला.तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नागरी सुविधांची उपलब्धता लक्षात न घेता,येथील जमिनी…
दीपक मोहिते, विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच विकासकामांनी प्रभावित होऊन वसई विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी रविवार ०७ सप्टेंबर २०२५ रोजी माझ्या हस्ते भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात आम आदमी पार्टीचे नालासोपारा अध्यक्ष आदर्श पांडे,बँक मॅनेजर जे. पी.यादव,शिवसेना शाखा प्रमुख आशुतोष चौरसिया,बहुजन विकास आघाडीचे मनीष,तसेच अमन कन्नोजिया आणि शशांक गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली ४० ते ५० कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांचे भाजप परिवारात हार्दिक स्वागत करून त्यांना पक्षाच्या विचारधारेनुसार देशहित व समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन…
दीपक मोहिते, आ.स्नेहा दुबे पंडित यांची सहसंयोजकपदी नियुक्ती, वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांची यांची आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाच्या सहसंयोजकपदी निवड करण्यात आली आहे.प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांना काल नियुक्तीचे पत्र दिले आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आल्याचे पक्षाच्या सूत्राने आज मध्यमाना सांगितले. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भाजपच्या पाच जणांची आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान समितीवर नियुक्त्या केल्या.त्यामध्ये ऍड.माधवी नाईक,प्रदेश सरचिटणीस,ऍड.आ.स्नेहा दुबे पंडित,आ.विक्रम पाचपुते,आ.अमल महाडिक व आ.प्रताप अडसड,या पाच जणांचा समावेश आहे.२५ सप्टें. २०२५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती दिनी सुरू होणारे हे अभियान २५ डिसें.२०२५ भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी जयंती दरम्यान हे अभियान पार पडणार आहे.या कालावधीत…
दीपक मोहिते, मराठा आरक्षणाच्या जी.आर.विरोधात छगन भुजबळ उच्च न्यायालयात जाणार, मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानातील आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नवा जी.आर. काढला होता.या जी.आर.ला छगन भुजबळांकडून न्यायालयात आव्हान देण्याची तयारी राज्याचे कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांनी चालवली आहे.या सर्व घडामोडी अपेक्षेनुसार घडत आहेत.” मी मारल्यासारखे करतो,तु रडल्यासारखे कर,” अशी ही नौटंकी आहे,आणि या नौटंकी मागचा मास्टर माईंड कोण आहे, हे सर्वाना ठाऊक आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आझाद मैदानावर करण्यात आलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात शासन आदेश काढला होता.यामध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासोबत पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली होती. सरकारच्या…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.- ४ , या निवडणुकीतही गेल्या निवडणुकीचीच पुनरावृत्ती होणार.. प्रभाग क्र.४ हा अनधिकृत इमारती व चाळींनी व्यापलेला असा हा प्रभाग असून गेली अनेक वर्षे या प्रभागावर बहुजन विकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व आहे.ते मोडून काढण्यासाठी भाजप सध्या जोरदार तयारी करत आहे.या प्रभागातील आघाडीच्या माजी नगरसेविका या स्थानिक नेतृत्वावर प्रचंड नाराज आहेत.आमची कामे होत नसल्याचा आरोप त्यांच्याकडून सतत होत असतो.स्थानिक नेतृत्व हे केवळ दहीहंडी व अन्य उत्सव साजरे करण्यात धन्यता मानत आली आहे.लोकांच्या दैनंदिन अडचणी व समस्यांची उकल करणे,इ.कामाना प्राधान्य दिले जात नाही,त्यामुळे गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाची जबर पीछेहाट झाली.हीच पीछेहाट भाजपचा विश्वास दुण्यावण्यास…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.३, करदाते जीव मुठीत धरून जगत आहेत, हा प्रभाग देखील दाटीवाटीच्या चाळी,अनधिकृत इमारती व पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे भररस्त्यावर मोठ्याप्रमाणात होणारी वाहतूककोंडी,इ.कारणामुळे या प्रभागातील नागरिक गेली अनेक वर्षे त्रस्त आहेत.अनधिकृत फेरीवाले व रिक्षावाल्यांच्या दादागिरीमुळे येथील व्यापाऱ्यांना खूप आर्थिक झळ सोसावी लागते.स्थानिक नगरसेवक,वाहतूक पोलीस व मनपा अधिकारी यांचे अशा अपप्रवृत्तीना पाठबळ मिळत असल्यामुळे या प्रभागातील नागरिकांना दररोज विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.या प्रभागाची ओळखच ” समस्याग्रस्त प्रभाग,” अशी असून महानगरपालिकेची प्रभाग समिती असून नसल्यासारखी आहे.या प्रभागात करदात्यांचे प्रश्न,अडचणी व समस्यांना येथील मनपा अधिकारी काडीची किंमत देत नाहीत.त्यामुळे या प्रभागात गेल्या पंधरा वर्षात प्रचंड प्रमाणात अनधिकृत…
दीपक मोहिते, कारखाने अधिनियमातील बदलाला कामगार संघटनाचा तीव्र विरोध, कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.आता दररोज ९ तासांऐवजी १२ तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे.कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या बदलामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार आहे.विश्रांती कालावधीमध्ये बदल करून ५ तासानंतर ३० मिनिटे आणि ६ तासानंतर पुन्हा ३० मिनिटे विश्रांतीसाठी वेळ देण्यात आली आहे.आठवड्याचे कामकाजाचे तास ४८ तासांवरून ६० तासांपर्यंत वाढवण्यात आले आहेत.ही तरतूद अत्यंत धोकादायक असुन कामगारांच्या आरोग्यावर परिणाम करणारी आहे. याविषयी मात्र कामगारमंत्री चकार शब्द बोलले नाहीत. कामगारांच्या अतिरिक्त वेळेत ( ओव्हरटाईम ) आता कमाल मर्यादा ११५ तासांवरून १४४ तासांपर्यंत…
गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर,— आ.हरिश्चंद्र भोये जव्हार प्रतिनिधी – ग्रुप ग्रामपंचायत देहरे-देवगाव यांच्यातर्फे आज देहरे विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र शेवंती सखाराम यांचा नागरी सत्कार करण्यात आला.पारंपरिक वाद्य,फुलांची उधळण आणि जल्लोषात आमदारांचे त्यांच्या मूळ गावी भव्य स्वागत करण्यात आले. ५ सप्टें. शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आमदारांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच देहरे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शिक्षकांचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात भोये यांची पत्नी ज्योतीताई भोये, जि.प. माजी सदस्य अशोक भोये, तालुका शहराध्यक्ष कुणाल उदावंत, आदिवासी सेविका पुरस्कार विजेत्या मीराताई महाले,सरपंच जितेश भोये आदी मान्यवर उपस्थित याप्रसंगी उपस्थित होते. सत्कारानंतर आपले मनोगत…
वाडा प्रतिनिधी, वाड्यात भगवे शिवबंधन अभियानास सुरुवात, vada तालुक्यात उद्धव सेनेतर्फे भगवे शिवबंधन अभियानाची खानिवली गटातील गौरापूर गावापासून करण्यात आली. तालुक्यातील शिवसैनिकांनी गावो गावी जाऊन शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेऊन प्रत्येकाला शिवबंधन बांधण्यात आले.यावेळी गावागावात रिक्त असलेली शाखाप्रमुख व उपशाखा प्रमुख पदावर नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख गोविंद पाटील,तालुकाप्रमुख निलेश पाटील,सचिव सागर पाटील,ज्येष्ठ शिवसैनिक समीर भानुषाली,भाई कराळे,प्रभाकर कराळ,उपविभाग प्रमुख अनिल डबके,पालसई शाखाप्रमुख स्वप्नील पाटील,असनस शाखाप्रमुख चेतन जाधव,कलंबई शाखाप्रमुख नवनीत हिरवे,आंवढा शाखाप्रमुख नरेश पाटील,सोशल मीडिया कक्षाचे सागर पाटील,आदींसह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अजित पवार,त्या महिलेची सरळ जाहीर माफी मागा… राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालिशपणा काल उभ्या महाराष्ट्राने अनुभवला.सोलापूरच्या पोलीस अधिक्षका अंजली कृष्णा यांना ” आपण जो फोन केला तो गावात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये,यासाठी होता,असा हास्यास्पद खुलासा करताना अजित पवार पाहायला मिळाले.त्यांचा हा खुलासा कोणालाच पटला नाही.अजित पवार हे आपल्या राजकीय जीवनात कधीही सामंजस्य व समजूतदारपणा दाखवत वावरले नाही.काकांच्या उपकारामुळे मिळालेली सत्ता,ही आपलीच जागीर आहे,अशा गुर्मीत ते सतत वावरत असतात.त्यांच्या या अशा वागण्यामुळे ते अनेकदा अडचणीत देखील आले.धरणात मुतु का ? असा सवाल शेतकऱ्यांना विचारणाऱ्या अजित पवार यांना कृष्णेकाठी दिवसभर फतकल मारून बसायला लागले होते.त्यांच्या…
