Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हालाबोल,” महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली, तीन इंजिन सरकारच्या मंत्रिमंडळात सध्या धुसफूस सुरू झाली आहे.नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजपच्या गिरीश महाजन यांनी आपल्या विभागाला निधी देण्यावरून अर्थमंत्री अजित पवार यांना चांगलेच धारेवर धरले होते.या दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.यावेळी गिरीश महाजन यांनीही पवार यांना खडेबोल सुनावले.आपल्याकडे पैसा नाहीतर जमिनी विकून तुम्हाला पैसा देऊ का ? असा प्रतिप्रश्न पवार यांनी त्यांना विचारला.अजित पवार यांचे हे वक्तव्य भाजपच्या इतर मंत्र्यांनाही चांगलेच खटकले.अजित पवार यांच्याविषयी महायुतीचे अनेक मंत्री व आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.निधी देताना अजित पवार हे कायम ” आपला तो बाब्या,दुसऱ्याचा तो कार्ट्या,” अस करतात,असा त्यांच्यावर सतत आरोप करण्यात येत असतात.खुद्द…

Read More

दीपक मोहिते, येणारा काळ मानवासाठी अत्यंत धोकादायक, सतत आदळणारी वादळे,वरुणराजाचे रौद्र रूप,पावसाचे प्रमाण सतत घटणे,वातावरणात होणारे बदल व तापमान वाढणे,ही सारी संकटे आता आपल्या पाचवीला पुजली आहेत.दरवर्षी जगभरात अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये लाखो लोक मृत्युमुखी पडत असतात.पण मानव, नैसर्गिक संसाधने ओरबाडून खाण्याची आपली वृत्ती सोडायला तयार नाही. गेल्या काही वर्षांपासून जगभरात निरनिराळ्या वादळानी अनेक देशांचे अपरिमित नुकसान केले.आपला देशही त्यापासून अलिप्त राहू शकला नाही.दरवर्षी पावसाळ्यात आपल्याला विशेष करून कोकणाला या अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागत आहे,गेली अनेक वर्षे निसर्गाच्या कोपाला सामोरे जात आहोत.गेल्या वर्षी चिपळूण,खेड या तालुक्यात निसर्गाने जो धुमाकूळ घातला,त्यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा.जे कोकण निसर्गरम्य म्हणून ओळखले जाते,त्या कोकणावर…

Read More

दीपक मोहिते, नदीजोड प्रकल्प मार्गी लावा, दर पावसाळ्यात देशातील नद्यांना पूर येऊन सर्वत्र हाहाकार उडतो.कोट्यवधी रु.चे नुकसान होते,अनेकांना आपले जीव गमवावे लागतात.गावच्या गावे उध्वस्त होतात,त्यांच्या पुनर्वसनासाठी हजारो कोटी रु.खर्च होतात.पण यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने गेल्या साडेसात दशकात प्रयत्न झाले नाहीत.त्यासाठी जी मानसिकता सरकारकडे असायला हवी ती आजवरच्या एकाही सरकारकडे नव्हती.त्यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी वाया जातेच पण आर्थिक हानी देखील होत असते.यावर उपाययोजना व्हावी,असे आजवर एकाही सरकारला वाटले नाही,हे तुमचे आमचे दुर्देवच म्हणावे लागेल. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीमध्ये ऑर्थर कॉटन यांनी देशातील नद्या जोडण्याची संकल्पना मांडली होती.त्यामागे जलवाहतुक सुरू करणे,असा उद्देश होता.पण त्याकाळी ती योजना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्यामुळे त्यावेळी या…

Read More

दीपक मोहिते, मातीचे बंधारे ; सरकारचे अपयश, ग्रामीण भागातील अनेक गावात आजही आपल्याला मातीचे बंधारे पाहायला मिळतात.वास्तविक सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारचे हे अपयश आहे.एकीकडे आपण डिजिटल इंडियाची स्वप्ने पाहतो,तर दुसरीकडे ग्रामीण भागात अशी अवस्था….अतिवृष्टी झाली की या मातीच्या बंधारातील माती ढासळते आणि गावच्या गावे उध्वस्त होतात. हे वर्षानुवर्षे चालत आले आहे,गेल्या पाऊणशे वर्षात आपण मातीच्या बंधाऱ्याचे सिमेंट-काँक्रीटच्या बंधाऱ्यात रूपांतर करू शकलो नाही आणि आज आपले राज्यकर्ते ” आत्मनिर्भर भारत ” चे स्वप्न आपल्याला दाखवत आहेत.चार वर्षांपूर्वी मातीचा बंधारा फुटून गाव उध्वस्त झाल्याची घटना घडली होती.त्यावेळी आपले नेते खेकड्याना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून मोकळे झाले होते.खेकड्यानी बंधाऱ्यांची माती उकरल्यामुळे हे संकट…

Read More

दीपक मोहिते, मातीचे बंधारे ; सरकारचे अपयश, ग्रामीण भागातील अनेक गावात आजही आपल्याला मातीचे बंधारे पाहायला मिळतात.वास्तविक सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारचे हे अपयश आहे.एकीकडे आपण डिजिटल इंडियाची स्वप्ने पाहतो,तर दुसरीकडे ग्रामीण भागात अशी अवस्था….अतिवृष्टी झाली की या मातीच्या बंधारातील माती ढासळते आणि गावच्या गावे उध्वस्त होतात. हे वर्षानुवर्षे चालत आले आहे,गेल्या पाऊणशे वर्षात आपण मातीच्या बंधाऱ्याचे सिमेंट-काँक्रीटच्या बंधाऱ्यात रूपांतर करू शकलो नाही आणि आज आपले राज्यकर्ते ” आत्मनिर्भर भारत ” चे स्वप्न आपल्याला दाखवत आहेत.चार वर्षांपूर्वी मातीचा बंधारा फुटून गाव उध्वस्त झाल्याची घटना घडली होती.त्यावेळी आपले नेते खेकड्याना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून मोकळे झाले होते.खेकड्यानी बंधाऱ्यांची माती उकरल्यामुळे हे संकट…

Read More

आदिवासींचे स्थलांतर थांबवण्यासाठी रोजगार निर्मिती करणे आवश्यक- राज्यपाल रमेश बैस, पालघर, आदिवासी आणि ग्रामीण समुदायांना सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी आपल्याला बहुआयामी धोरणाची आवश्यकता आहे.आदिवासी बांधवांसाठी त्यांच्याच गावात रोजगार निर्माण केल्यास त्यांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबू शकेल.त्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले वाडा तालुक्यातील गलतारे येथील इस्कॉन गोवर्धन इको व्हिलेज येथे चेंज मेकर्सचा गौरव राज्यपाल बैस यांच्या हस्ते करण्यात आला,त्यावेळी श्री.बैस बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,वाडा प्रांताधिकारी आगे पाटील इस्कॉनचे संचालक गौरांग दास प्रभू,इस्कॉनच्या संचालिका मैथिली देसाई तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ…

Read More

पालघर, तानसा धरण भरले ; जिल्ह्यातील १५ गावांना सतर्कतेचा इशारा, पालघर जिल्ह्यातील तानसा धरणाने पाण्याची कमाल पातळी गाठली असून ते ओसंडून वाहू लागले आहे.त्यामुळे वसई व वाडा तालुक्यातील एकूण १५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.वसई तालुक्यातील १२ तर वाडा तालुक्यातील ३ गांवाचा त्यामध्ये समावेश आहे. गेल्या पंधरा दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे तानसा धरणातील पाण्याची पातळी १२८.१०७ मी.इतकी पोहोचली आहे.या धरणाची पूर्ण क्षमता १२८.६३ मी.इतकी आहे.सध्याची पातळी अधिक असल्यामुळे तसेच ती सतत वाढत असल्यामुळे कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जातील.त्यामुळे खानिवडे,घाटेघर,शिरवली,आडणे,पारोळ,आंबोडे, भाताणे,सायवन,काशीद-कोपर,हेदवडे,कोपर,चिमणे व वाडा तालुक्यातील निभावली,मेट व गोरांड या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.या धरणाचे दरवाजे उघडले की…

Read More

दीपक मोहिते, कोकण रेल्वेचे आरक्षण अवघ्या दहा मिनिटात हाऊसफुल्ल, दलाल व रेल्वे कर्मचाऱ्याची मिलीभगत, सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकण रेल्वेवर दलालांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.कोकण रेल्वेचे बुकिंग सुरु होताच अवघ्या दहा मिनिटात कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले.त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आता खाजगी बसेसचा आधार घ्यावा लागणार आहे.खाजगी बस ऑपरेटर देखील आता लुटीच्या तयारीत आहेत. यंदा मध्य रेल्वेने मुंबई-कोकण दरम्यान गणेशोत्सवासाठी २०२ विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.या गाड्याच्या आरक्षणास कालपासून सुरुवात करण्यात आली.सकाळी आठच्या सुमारास बुकिंगला सुरुवात होताच अवघ्या दहा मिनिटात आरक्षण हाऊसफुल्ल झाले.त्यामुळे कोकणवासीयांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली.दलालांनी या बुकिंगवर डल्ला मारल्याचा आरोप त्यांनी केला…

Read More

दीपक मोहिते, जिल्हाधिकारी बोडके यांनी केली महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी, काही दिवसापूर्वी काँग्रेस नेते विजय पाटील यांनी वसई विरार जिल्हा काँग्रेसतर्फे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निषेधार्थ ढोल बजाव आंदोलन केले होते. या आंदोलनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष जनतेला होणाऱ्या त्रासाकडे वेधले जाईल व त्याचीत ते दाखल घेतील,अशी सर्वसाधारण अपेक्षा होती.पण निद्रावस्थेत असलेल्या प्राधिकरणाचे अधिकारी या आंदोलनाने जागे झाले नाहीत.त्यामुळे विजय पाटील यांनी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची नुकतीच भेट घेऊन या विषयी कैफियत मांडली होती.त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते विजय पाटील यांच्या सोबत महामार्गाची झालेली दुरवस्था व खड्ड्याची पाहणी केली.यावेळी त्यांच्यासोबत वसई तहसीलदार अविनाश कोष्टी,मंडळ अधिकारी, तलाठी,राष्ट्रीय महामार्ग…

Read More

दीपक मोहिते, अमित शहा यांची विखारी टीका ; महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता, दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या भाजपच्या मेळाव्यात भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली.त्याचे राज्यभरात जोरदार पडसाद उमटले.खुद्द अजित पवार गटाच्या अनेक आजी-माजी आमदारांनी त्यांच्या टिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तर दस्तुरखुद्द अजित पवार यांनी याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला ” नो कॉमेंट्स,” असे सांगत वेळ मारून नेली.शहा यांच्या या अशा टीकेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसेल,अशी भिती आमदार खाजगीत व्यक्त करत आहे. एकीकडे भाजप शरद पवार यांना लक्ष्य करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवार यांनी…

Read More