Author: दीपक मोहिते

सुरेश वैद्य सफाळे, देशाला आर्थिक् महासत्ता बनवण्याच्या दिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल – मत्स्यव्यवसायमंत्री राणे, वाढवण बंदर हा देशाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.हे बंदर,देशा आणि राज्याच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.देशाला महासत्ता बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊन म्हणजे वाढवण बंदर प्रकल्प असल्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. वाढवण बंदराच्या विकास प्रकल्पाची आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय,येथे आयोजित करण्यात आली होती.यावेळी राणे बोलत होते.या बैठकीस आ.राजेंद्र गावित,आ.विलास तरे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके,जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदिप,मत्स्यव्यवसाय विभागाचे सहा.आयुक्त दिनेश पाटील,आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. राणे पुढे म्हणाले,वाढवण बंदरामध्ये महाराष्ट्र शासनाचा २६ टक्के…

Read More

ऋतुजा तिरोडकर,हडपसर, पुणे बलात्कार : समस्त लाडक्या बहिणी भितीच्या सावटाखाली, बदलापूर बलात्कार प्रकरणानंतर आता पुणे स्वारगेट येथे झालेल्या बलात्कार प्रकरणाने राज्य हादरून गेले आहे.घटना घडून गेल्यानंतर आपल्या सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या होत असतात.या घटनेनंतरही असेच घडले.या घटनेतील नराधमाला हुडकून काढण्यासाठी पोलीस यंत्रणा आता सक्रिय झाल्या आहेत.पण ज्या महिलेवर हा प्रसंग ओढवला,त्या महिलेचे पुढच्या आयुष्याचे काय ? जर अशा घटना घडत राहिल्या तर महिलांना एकटे दुकटे फिरायला नको… मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. स्वारगेटसारख्या दिवसाचे २४ लोकांनी गजबजलेल्या एसटी आगारात त्या अबलेवर एकदा नाही तर दोन वेळा बलात्कार करतो,त्यावेळी त्या आगाराचे सुरक्षा रक्षक काय करत होते.आता…

Read More

सुरेश काटे,तलासरी तलासरी तालुक्यात महाशिवरात्री उत्साहात साजरी, तलासरी तालुक्यातील दापचरी येथे असलेल्या कपिलेश्वर महादेव मंदिर व सुत्रकार येथील शिवमंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.महादेवाच्या पिंडीला पहाटे अभिषेक झाल्यानंतर दर्शनासाठी भक्ताची रीघ लागली. दापचरी दुग्ध प्रकल्पातील कपिलेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या,दापचरीत महाशिवरात्री निमित्त मोठी जत्रा भरते.या जत्रेत या भागातील तसेच गुजरातमधील व्यापारी विविध प्रकारची दुकाने लाऊन आपला माल विक्रीसाठी ठेवत असतात,महाशिवरात्री ला तलासरी, डहाणू भागातील आदिवासी बांधव हजारोच्या संख्येने येऊन दर्शना नंतर गरजेच्या वस्तू जत्रेत खरेदी करतात. दापचरीतील कपिलेश्वर महादेव मंदिर निसर्गाच्या सानिध्यात आहे. या मंदिरात भागातील भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात. महाशिवरात्री निमित्त येथे होणाऱ्या…

Read More

दीपक मोहिते, आज मराठी राजभाषा दिन,पण शासनस्तरावर मात्र उदासीनता, आज मराठी भाषा दिन असून तो दरवर्षी शासनस्तरावर मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा हा दिन उत्सव म्हणून साजरा व्हायला हवा होता. पण दुर्देवाने तसं घडताना दिसत नाही.एकीकडे आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद जरूर आहे.पण दुसरीकडे मराठी भाषेची होत असलेली गळचेपी ही दुर्देवी तर आहेच पण मराठी मन व मराठी अस्मितेला क्लेशकारक ठरणारी आहे. मराठी माणसांवर हिंदी बोलण्याची जी सक्ती वारंवार होत असते, वेळप्रसंगी मारहाण होते.हे न्यायाला धरून नाही.पण आपले सरकार या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने बघायला तयार नाही.असो,” कोळसा कितीही उगाळला…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आता तुम्ही सत्तेत आहात,सरकारवर दबाव टाकून कामे करा,अधिकाऱ्यांना निवेदने कसली देता ? जुन्या मानसिकतेमधून आता बाहेर पडा .. विधानसभा निवडणुका होऊन जवळपास चार महिन्याचा काळ लोटला पण सरकारची गाडी अद्याप रुळावर आलेली नाही.आपले मायबाप सरकार सुरुवातीपासून लडखडत उभे आहे.मंत्रीपदे,खाती, पालकमंत्रीपदे वाटप इ.महत्वाची कामे हातावेगळी करताना सरकारची चांगलीच दमछाक झाली.पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही.राज्यस्तरावर सरकारची अशी तऱ्हा तर जिल्हा व तालुका स्तरावर अशीच परिस्थिती पाहायला मिळते.राज्याचे विविध क्षेत्राचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.फडणवीस सरकारमधील तिन्ही घटक पक्षांनी केवळ दोन विषयावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.विरोधी पक्षाच्या आमदारांची फोडाफोडी व दुसरे रस्त्याची कामे..या दोन विकासकामाशिवाय अन्य प्रश्नाकडे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गृहविभाग संभाळण्यास देवाभाऊ अपयशी… महायुतीच्या साडेतीन वर्षाच्या काळात राज्याची कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पूर्णतः ढासळली आहे.दिवसागणिक होणारे बलात्कार,हत्या,लूटमार, विनयभंग,कोयता गॅंगचा हैदोस,हिट अँड रन,अपहरण इ.घटनांनी महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा पार काळावंडला गेला आहे.या परिस्थितीला राज्याचा गृहविभाग सर्वस्वी जबाबदार आहे.२०१४ ते २०१९ दरम्यान यशस्वी ठरलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गेल्या अडीच वर्षातील बेभरवसा कारभार जबाबदार आहे.वास्तविक राज्यात गुन्हेगारीचा आलेख सतत वर जात असताना फडणवीस यांनी गृहखाते सांभाळण्यास आपण असमर्थ ठरलो,हे कबूल करून हा महत्वाचा तसेच संवेदनशील विभाग मंत्रिमंडळातील एखाद्या सक्षम मंत्र्याकडे सोपवणे आवश्यक ठरते.पण देवेंद्र फडणवीस यांचा जीव,या विभागात कायम अडकल्याचे दिसून आले आहे. बदलापूर बलात्कार प्रकरणात जे काही…

Read More

संजय लांडगे,वाडा, लाखो भाविकांनी घेतले तिळसेश्वराचे दर्शन, वाडा तालुक्यातील तीळसा येथील प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्त तिळसेश्वराच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी उसळली होती. वाडा शहरापासून नऊ कि.मी.अंतरावर असलेले महादेवाचे मंदिर हे वैतर्ना नदीपात्रात अखंड दगडावर बांधलेले असून ते पुरातन असल्याने दरवर्षी याठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवसी मोठी जत्रा भरते. ठाणे व पालघर जिल्ह्यातील अनेक भक्त शिव दर्शनासाठी येथे येथे येत असतात. येथील पाण्यात मोठ मोठे देवमासे असल्याने त्यांना पाहण्यासाठी गर्दी होत असते, तर हे मासे फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी दिसतात अशी भक्तांची धारणा आहे. यावर्षीही लाखोंच्या आसपास भक्तांनी दर्शन घेतले,दरम्यान वाडा पोलिसांचे एकूण दोनशे अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तात सहभागी होते.वाडा पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेसह चोख बंदोबस्त…

Read More

दीपक मोहिते, नाशिकच्या आगामी कुंभमेळ्यावर केवळ भाजपचाच प्रभाव, २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजना संदर्भात बोलावण्यात आलेल्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते.तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदारांना निमंत्रित करण्यात आले नव्हते.त्यामुळे मंत्रालयात वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.या कुंभमेळ्यावर भाजपचे वर्चस्व राहावे, यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. आज झालेल्या बैठकीला केवळ जलसंपदामंत्री गिरीष महाजन उपस्थित राहिल्यामुळे सर्वांच्या भुवया वर गेल्या आहेत.बैठकीला त्यांनी हजर राहणे,म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर त्यांची वर्णी लागणार,अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. २०२७ मध्ये नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती.या बैठकीचे जिल्ह्यातील…

Read More

दीपक मोहिते, आजच्या दिवशी ( २६ फेब्रु.१९६६ ) प्रखर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते स्वातंत्रवीर सावरकर अनंतात विलीन झाले, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी २८ मे १८८३ मध्ये झाला.ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक,राजकारणी, समाजसुधारक तसेच कवी /, लेखक होते.सावरकर हे सर्वसमावेशक हिंदुत्वाचे कट्टर प्रणेते होते.त्यांच्या मतानुसार हिंदुत्वाची व्याख्या अशी होती. ” आसिंधू सिंधू पर्यंता,यस्य भारतभुमिका ! पितृभू: पुण्यभूषचैव स वै हिंदुरीती स्मृत: !! आज त्यांचा स्मृतिदिन… अशा या प्रखर हिंदुत्ववादी स्वातंत्र्यवीराचे निधन २६ फेब्रु. १९६६ रोजी झाले.ही दुःखद वार्ता सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरली.अनेक वृत्तपत्रांनी दुपारीच विशेष अंक काढले. नभोवाणीने दुपारी साडेबारा वाजता वृत्त प्रसृत केले.वृत्त ऐकताच अंत्यदर्शनासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय…

Read More

दीपक मोहिते, ” कुछ तो गडबड है,” ” दालमे कुछ काला भी है,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,या दोघांमध्ये निर्माण झालेली दरी दिवसेंदिवस अधिक रुंदावत चालली आहे.तर दुसरीकडे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,हे फडणवीस यांच्यावर सध्या टीकेची झोड उठवत नाहीत.उलट ठाकरे हे फडणवीस यांचे सतत कौतुक,अभिनंदन करत भेटीगाठी घेत आहेत.त्यामुळे ” कुछ तो गडबड है,” अशी चर्चा सुरू झाली आहे.या सर्व घडामोडीमुळे शिंदे गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.मंत्र्यांचे स्वीय सचिव व ओएसडी नेमण्याचे अधिकार स्वतःकडे घेत अनेक मंत्र्यांच्या वसुलीबाज लोकांना बाहेरचा दरवाजा दाखवला. त्यामुळे शिंदे गटाच्या…

Read More