- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” संवेदना,” शिंदे यांच्या आश्वासनानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित, गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.या व्यतिरिक्त त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात सरकारचा दृष्टिकोन कायम नकारात्मक राहिल्यामुळे तीन वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने बेमुदत आंदोलन छेडले होते.त्या आंदोलनात अनेक कर्मचाऱ्यांना आपले जीव गमवावे लागले होते.ते आंदोलन लांबत गेल्यानंतर कर्मचाऱ्यांचा संयम सुटला व आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.त्यानंतर सरकारने चर्चेतून मार्ग काढू असे आश्वासन दिले होते,या आश्वासनानंतर कर्मचारी कामावर परतले होते.पण सरकारने त्यावेळी दिलेल्या आश्वासनापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी ९ ऑगस्ट पासून पुन्हा बेमुदत संपाचा इशारा दिला होता.ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संपाचा इशारा…
दीपक मोहिते, ” विधानसभा निवडणूक विशेष,” विधानसभा निवडणूक २०२४ ; राजकीय पक्षाच्या हालचालींना वेग, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे.उद्धव ठाकरे व काँग्रेसचे अनेक नेते दिल्लीत दाखल झाले असून खा.राहुल गांधी व खा.खर्गेसह अन्य नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया गटाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर या गटातील घटक पक्ष आता विधानसभा जिंकण्यासाठी सक्रिय झाले आहेत.जागावाटपासंदर्भात बोलणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत तीन दिवस तळ ठोकला आहे.आज रात्री ते राहुल गांधी व सोनिया गांधी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीत नवतरुणांना संधी देणार असल्याचे…
दीपक मोहिते, बॉटमलाईन, ” महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही,” राज यांचे हे वक्तव्य अंगलट येणार, आरक्षणाची धुंदी किती वाईट असते,तसेच अशा संवेदनशील विषयी उर्मटपणा केल्यास त्याचे कसे परिणाम भोगावे लागतात,याचा अनुभव मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच घेतला.ते सध्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.दोन दिवसांपूर्वी ते धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.ते ज्या हॉटेलमध्ये उतरले होते,त्या हॉटेलवर जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते राज याना त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी गेले होते.या कार्यकर्त्यानी त्यांची भेट मागितली होती.त्यानुसार राज त्यांना भेटण्यासाठी हॉटेलच्या खाली आले.त्यावेळी राज हे त्या कार्यकर्त्यासोबत अत्यंत उर्मटपणे वागले.त्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला व त्यांनी राज यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.त्यानंतर राज्याच्या…
दीपक मोहिते, बॉटमलाईन, ” महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही,” राज यांचे हे वक्तव्य अंगलट येणार, आरक्षणाची धुंदी किती वाईट असते,तसेच अशा संवेदनशील विषयी उर्मटपणा केल्यास त्याचे कसे परिणाम भोगावे लागतात,याचा अनुभव मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच घेतला.ते सध्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.दोन दिवसांपूर्वी ते धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.ते ज्या हॉटेलमध्ये उतरले होते,त्या हॉटेलवर जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते राज याना त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी गेले होते.या कार्यकर्त्यानी त्यांची भेट मागितली होती.त्यानुसार राज त्यांना भेटण्यासाठी हॉटेलच्या खाली आले.त्यावेळी राज हे त्या कार्यकर्त्यासोबत अत्यंत उर्मटपणे वागले.त्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला व त्यांनी राज यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.त्यानंतर राज्याच्या…
दीपक मोहीते, ” हिंदू खतरेमे,” बांगला देशातील हिंदू दंगलखोरांचे लक्ष्य, बांगला देशात सध्या जाळपोळ सुरू असून दंगलखोरांनी हिंदूंच्या वसाहतींना लक्ष्य केले आहे.भयभीत झालेले हिंदू नागरीक आता भारत-बांगला देशाच्या सीमेवर जमा होत आहेत.भारताने याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.दरम्यान देशात नवे सरकार लवकरात लवकर स्थापन करण्यात येणार आहे.पंतप्रधानपदी नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनूस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.युनूस हे सध्या पॅरिसमध्ये असून ते आज बांगला देशात परतत आहेत. शेख हसीना यानी ब्रिटिश सरकारकडे आश्रय मागितला आहे,मात्र त्यांना परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप सिग्नल मिळालेला नाही.तर अमेरिकेने त्यांचा व्हिसा रद्द केला आहे.नवीन सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप देशात सुरू असलेली…
दीपक मोहिते, संपादकीय, बांगला देशातील अराजकता ; केंद्र सरकार अलर्ट मोडवर, बांगला देशात सध्या प्रचंड अराजकता निर्माण झाली असून पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे.देशात जी धुमश्चक्री सुरू आहे,ती लक्षात घेऊन आपल्या सरकारने सीमावर्ती भागात असलेल्या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.तर सीमा सुरक्षा दलाने बांगला देशाच्या सीमेवर खबरदारीचे उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर देशात आता लष्करी राजवटीचा अंमल सुरू झाला आहे.बांगला देशात लष्कराची राजवट येण्याची ही दुसरी घटना आहे.यापूर्वी तत्कालीन लष्करप्रमुख झिया उर रहमान यांनी १९७७ साली उठाव करून सत्ता ताब्यात घेतली होती.सन १९८१ पर्यंत ते राष्ट्रपतीपदावर कार्यरत…
दीपक मोहिते, आरक्षणाची दाहकता ; बांगला देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, आपल्या शेजारी असलेल्या बांगला देशात सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० % आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास आज हिंसक वळण लागले.आंदोलक व पोलीस यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत ८ विद्यार्थी व १३ पोलीसांचा बळी गेला आहे.तर पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्या कुटुंबासह देश सोडावा लागला.या सर्व घडामोडीनंतर देशाची सूत्रे सध्या लष्कराच्या ताब्यात गेली आहेत.शेख हसीना याना आपला देश तात्पुरता आश्रय देण्याची शक्यता आहे.त्यानंतर त्या ब्रिटिश सरकारकडे राजाश्रय मागतील,अशी शक्यता आहे. आरक्षणाची दाहकता किती भयावह असते,ते या सर्व घटनांवरून दिसून आले आहे.या संघर्षाची पार्श्वभूमी कशाप्रकारची आहे,हे पाहणे आवश्यक ठरते.१९७१ च्या स्वातंत्र्यलढ्यात ज्या स्वातंत्र्यासैनिकांनी भाग घेतला,त्यांच्या वंशजांसाठी…
दीपक मोहिते, सूर्यातीर, पर्यटनवाढीसाठी जोमाने प्रयत्न हवेत, दरवर्षी राज्य व केंद्र सरकार आपल्या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करत असते.मात्र इतर देशांच्या तुलनेत आपले पर्यटनक्षेत्र गेल्या सात दशकात वाढू शकले नाही.गेल्या ७७ वर्षात पर्यटनवाढीसाठी हजारो कोटी रु.च्या तरतुदी करण्यात आल्या.पण अजूनही आपल्या पर्यटनक्षेत्राला सुगीचे दिवस येऊ शकले नाही. ज्या कोकण परिसराला आपण कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न पाहतो,तो कोकण आजही उपेक्षितच आहे.अस का घडलं ? तर या प्रश्नाचं उत्तर आहे,नोकरशाहीचा करंटेपणा व लोकप्रतिनिधींची उदासीनता होय.आपल्या राज्यात कोकण,प.महाराष्ट्र,विदर्भ व उ.महाराष्ट्र या उपविभागात अनेक पर्यटनस्थळे असून ते विकसित करण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्योत्तर काळात प्रभावीपणे विकासकामे झाली नाहीत.कोकणचा निसर्गरम्य समुद्रकिनारा,गडकिल्ले, प्रसिद्ध देवस्थाने,कर्नाळा अभयारण्य,डोंगरमाथ्यावर वसलेले माथेरान,नंदुरबार…
[04/08, 6:57 am] droneweb123: दीपक मोहिते, सूर्यातीर, पर्यटनवाढीसाठी जोमाने प्रयत्न हवेत, दरवर्षी राज्य व केंद्र सरकार आपल्या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करत असते.मात्र इतर देशांच्या तुलनेत आपले पर्यटनक्षेत्र गेल्या सात दशकात वाढू शकले नाही.गेल्या ७७ वर्षात पर्यटनवाढीसाठी हजारो कोटी रु.च्या तरतुदी करण्यात आल्या.पण अजूनही आपल्या पर्यटनक्षेत्राला सुगीचे दिवस येऊ शकले नाही. ज्या कोकण परिसराला आपण कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न पाहतो,तो कोकण आजही उपेक्षितच आहे.अस का घडलं ? तर या प्रश्नाचं उत्तर आहे,नोकरशाहीचा करंटेपणा व लोकप्रतिनिधींची उदासीनता होय.आपल्या राज्यात कोकण,प.महाराष्ट्र,विदर्भ व उ.महाराष्ट्र या उपविभागात अनेक पर्यटनस्थळे असून ते विकसित करण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्योत्तर काळात प्रभावीपणे विकासकामे झाली नाहीत.कोकणचा निसर्गरम्य समुद्रकिनारा,गडकिल्ले, प्रसिद्ध…
पालघर, कलम ३७० व ३५अ निष्कासित ; पाच वर्षे पूर्ण, बॉटमलाईन, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी पाच वर्षांपूर्वी भारतीय संविधानातील अनुच्छेद ३७० हटवण्यासंदर्भातील विधेयक,राज्यसभेत मांडले ,होते व त्यास प्रचंड गदारोळात मंजुरी मिळाली होती.विरोधक या विधेयकाविरोधात आक्रमक झाले व जोरदार घोषणाबाजी करत विरोधी पक्षाचे तमाम खासदार वेलमध्ये उतरले होते. हे कलम हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरचे विभाजन करून लडाख हा प्रदेश केंद्रशासित करण्यात आला.मात्र लडाखसाठी वेगळी विधानसभा निर्माण करण्यात आली नाही.या दोन महत्वाच्या घडामोडीसोबत कलम ३५ अ देखील हटवण्यात आले. कलम ३७० व ३५ अ हटवण्या संदर्भात केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांपासून सावध पावले टाकण्यास सुरुवात केली होती.हे कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये आंदोलन व निदर्शने…
