- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आरक्षणप्रश्नी महायुतीच्या नेत्यांची अवस्था,” इकडे आड,तिकडे विहीर,” राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मराठा व ओबीसी आरक्षणप्रश्नी अडचणीत आणण्यासाठी महायुतीचे राज्यातील नेते सध्या निरनिराळे हातखंडे वापरत आहेत.मात्र त्यामध्ये त्याना शरद पवार काही यश मिळू देत नाहीत.काल शरद पवार यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवा व या बैठकीला मराठा नेता मनोज जरांगे पाटील व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनाही बोलवण्यात यावे,अशी थेट गुगलीच टाकल्यामुळे एकनाथ शिंदे यांना याविषयी प्रतिक्रिया द्यावी लागली तर छगन भुजबळ यांनीही सावध पवित्रा घेत,यातून काय निष्पन्न होणार ? असा उलट प्रश्न विचारला. गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या काही संघटना,( मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी…
पालघर, मुंबई-अहमदाबाद महामार्ग बांधणीच्या कामात प्रचंड हेळसांडपणा, ६०० कोटीचा चुराडा,नागरिक बेहाल, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग १२ लेनचा करणे,तसेच दहिसर ते तलासरी या ११० किमी. अंतराच्या मार्गाचे काँक्रीटीकरण करणे,या कामासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी नोव्हे.महिन्यात ६०० कोटी रु.निधी दिला. त्यानंतर संबधित ठेकेदाराने काम देखील सुरू केले.पण या कामात कोणतेही नियोजन नव्हते,तसेच बांधकामात वापरण्यात आलेल्या नित्कृष्ट दर्जाचे साहित्य,यामुळे या महामार्गाची सध्या पार दुर्दशा झाली आहे.या कामाकडे प्राधिकरणाचे अधिकारी फिरकत नसल्यामुळे ठेकेदार आपली मनमानी करत आहे.महामार्गाचे काम सुरू होऊन आठ महिन्याचा कालावधी लोटला पण केवळ ३५ ते ४० % च काम झाले आहे.या झालेल्या रस्त्यावर पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.काँक्रीटीकरण…
दीपक मोहिते, आंतरराष्ट्रीय घडामोडी,( भाग क्र.२ ) नेपाळ, फ्रंटलाईन, नेपाळमध्ये चिनी ड्रॅगन हातपाय पसरतोय, भारताने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेजारी असलेल्या प्रत्येक देशासोबत कायम मैत्रीचे संबंध राखले.नेपाळ,बांगलादेश, भूतान,म्यानमार,श्रीलंका, मालदीव,अफगाणिस्तान व आपल्याला कायम शत्रूराष्ट्र समजणाऱ्या पाकिस्तानशी आपण मिळते जुळते घेत आलो.पाकिस्तान वगळता इतर देशासोबत आपले आजही मैत्रीचे संबंध आहेत.पण भूतान वगळता इतर सर्व देशांनी अमेरिका व चीनच्या आहारी जाऊन भारताला अनेकदा त्रास दिला.ज्या बांगला देशाच्या निर्मितीसाठी भारताने आपले सर्वस्व पणाला लावले,तो देशही आता आपल्या विरोधात उभा ठाकला आहे.दक्षिण आशियात भारताचा दबदबा निर्माण होता कामा नये,यासाठी अमेरिका व चीन,हे दोन देश कायम उचापती करत होते व आजही करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून चीन आपल्या…
दीपक मोहिते, ” मॅडम,तुम्ही ” मेकअप,” का नाही करत ? ” मॅडम सौ.राणी सोयामोई कॉलेजमधील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या . त्यांच्या अंगावर हातातील घड्याळाशिवाय दुसरं कुठलही आभूषण नव्हत.इतकंच काय तर विद्यार्थ्यांना सर्वात जास्त आश्चर्य याच वाटल की , त्यांनी तोंडाला पावडरसुद्धा लावली नव्हती. भाषण इंग्रजीत सुरू होत,त्या फक्त जास्तीत जास्त पाच मिनिट बोलल्या असतील.पण त्यांच्या पाच मिनिटाच्या भाषणातील शब्द,हे समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे तर होतेच आणि दृढ संकल्पाने भरलेले होते. थोड्यावेळाने विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रश्न – मॅडम आपलं नाव काय आहे ? माझं नाव राणी आहे,सोयमोई,हे माझं कुटुंबातील नाव आणि मी उडीशाची मूळनिवासी आहे….अजुन काही विचारायचं…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” विरोधकांना १५००/- रु.चे मोल कळत नाही-अजित पवार, काल कार्यकर्त्याच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात ” माझी लाडकी बहीण,” योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना १५०० रु.चे मोल काय कळणार ? अशी टीका केली होती.पवार यांची ही टीका योग्यच आहे,कारण विरोधकाना ७० हजार कोटी व १५ लाख रु.चे मोल कधीच कळले नाही.त्यांना १५००/- रु.चे मोल कसे कळणार ? त्यामुळे अजित पवार यांनी विचारलेला प्रश्न योग्यच होता,असेच म्हणावे लागेल. आपल्या बहिणीला राजकारणातून हद्दपार करण्यासाठी विविध हातखंडे वापरणाऱ्या या आधुनिक काळातील भावाला बारामतीच्या लाखो बहिणींनी नुकताच घरचा आहेर दिला…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” विरोधकांना १५००/- रु.चे मोल कळत नाही-अजित पवार, काल कार्यकर्त्याच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात ” माझी लाडकी बहीण,” योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना १५०० रु.चे मोल काय कळणार ? अशी टीका केली होती.पवार यांची ही टीका योग्यच आहे,कारण विरोधकाना ७० हजार कोटी व १५ लाख रु.चे मोल कधीच कळले नाही.त्यांना १५००/- रु.चे मोल कसे कळणार ? त्यामुळे अजित पवार यांनी विचारलेला प्रश्न योग्यच होता,असेच म्हणावे लागेल. आपल्या बहिणीला राजकारणातून हद्दपार करण्यासाठी विविध हातखंडे वापरणाऱ्या या आधुनिक काळातील भावाला बारामतीच्या लाखो बहिणींनी नुकताच घरचा आहेर दिला…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” विरोधकांना १५००/- रु.चे मोल कळत नाही- अजित पवार, काल कार्यकर्त्याच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात ” माझी लाडकी बहीण,” योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना १५०० रु.चे मोल काय कळणार ? अशी टीका केली होती.पवार यांची ही टीका योग्यच आहे,कारण विरोधकाना ७० हजार कोटी व १५ लाख रु.चे मोल कधीच कळले नाही.त्यांना १५००/- रु.चे मोल कसे कळणार ? त्यामुळे अजित पवार यांनी विचारलेला प्रश्न योग्यच होता,असेच म्हणावे लागेल. आपल्या बहिणीला राजकारणातून हद्दपार करण्यासाठी विविध हातखंडे वापरणाऱ्या या आधुनिक काळातील भावाला बारामतीच्या लाखो बहिणींनी नुकताच घरचा आहेर…
दीपक मोहिते, सूर्यातीर, आश्रमशाळा ; चांगली शिक्षण व्यवस्था कोलमडून पडता कामा नये, गेल्या आठवड्यात पालघर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेतील १०० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली होती.त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्यामुळे अप्रिय घटना घडली नाही.आश्रमशाळा व जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारव जेवण हे कायम वादाच्या भोवऱ्यात सापडत असते.विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा होणे,जेवणात अळ्या सापडणे,अन्नाचा दर्जा सुमार असणे,असे प्रकार वारंवार घडत असतात.आदिवासी विकास मंडळ व एकात्मिक बालविकास विभागाचे अधिकारी या मानवनिर्मित गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतात.त्यामुळे आश्रमशाळा समूहयोजना यशस्वी ठरली का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. १९७२-७३ दरम्यान ही योजना स्विकारण्यात आली.डोंगराळ व दुर्गम भागात वास्तव्यास असणाऱ्या जनतेची सामाजिक व शैक्षणिक प्रगती व्हावी,असा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मराठी भाषेला अभिजात दर्जा ; शिंदे यांनी केंद्र सरकारकडे कैफियत मांडावी, गेल्या काही वर्षापासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.पण केंद्रातील मराठी द्वेषी अधिकारी आपल्या राज्य सरकारला काही धूप घालत नाही.आपण परदेशात महाराष्ट्र भवन उभारू शकतो,पण आपल्या राज्याच्या मायबोली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देऊ शकत नाही,अशी खंत मराठी माणूस व्यक्त करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ३ ऑगस्ट रोजी दुबईला गेले होते.त्यांच्या या भेटी दरम्यान त्या देशातील अनेक महाराष्ट्रीयन संस्थांनी त्यांच्याकडे दुबईत महाराष्ट्र भवन बांधण्याची मागणी केली.त्यांच्या या मागणीचा आम्ही नक्कीच विचार करू,असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना…
दीपक मोहिते, अमेरिकेचे विस्तारवादी धोरण, ( भाग क्र.१ ) बांगला देशातील वादळामागे अमेरिका, गेल्या पंधरा दिवसात बांगला देशात जे काही घडलं,त्यामागे आरक्षण हे कारण होते,हे जगजाहीर आहे.पण अचानकपणे इतके मोठे आंदोलन कसं उभं राहते ? आणि बांगला देशाचे लष्कर पंतप्रधान शेख हसीना याना हेलिकॉप्टर देऊन देशातून पलायन करायला कशी मदत करते,हे नक्की काय गौडबंगाल आहे.याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता,या सर्व कुटील कारस्थानामागे अमेरीकेचा हात असल्याचे दिसून आले आहे.विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात ढाका येथे असलेल्या अमेरिकेच्या वकालतीमध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने या प्रश्नी महत्वाची भूमिका पार पाडली. परराष्ट्र धोरण विभागाच्या या अधिकाऱ्याने या आंदोलनाचे वकालतीमध्ये बसून सूत्रसंचालन केले होते.शेख हसीना वाजेद…
