- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वाझेच्या पाठीशी असणाऱ्या अज्ञात शक्ती तोंडघशी पडतील, वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे,पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी एक मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर अज्ञात शक्ती सक्रिय झाल्या व सचिन वाझे आता पुन्हा पोपटासारखा बोलायला लागला आहे.या सर्व घडामोडी अत्यन्त वेगाने घडल्या,यामागचे कारण काय असावे,असा प्रश्न सर्वानाच पडला असणार,ते कारण जाणून घेऊया. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे १५ ऑगस्ट पूर्वी आणखी एक गौप्यस्फोट करणार आहेत.त्यामुळे काही जणांची घाबरगुंडी उडाली व त्यांनी वाझे याला रिचार्ज केले व सचिन वाझे पुन्हा वृत्तवाहिनीवर झळकू लागला.सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत…
दिपक मोहिते, ” बॉटमलाईन,” आरक्षणप्रश्नी समाजाच्या नेत्यांनी स्वार्थी व सत्तापिपासू राजकारण्यांना ओळखावे, राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून जो सावळा गोंधळ सध्या चालला आहे,तो राज्याला विनाशाच्या वाटेवर नेणारा ठरणार आहे.आज मराठा,ओबीसी,धनगर व दलित या जातीमध्ये भांडणे लावून कोणालाही सुखाने सत्ता उपभोगता येणार नाही.मणिपूरमध्ये जे झालं व आजही होत आहे.ते आपल्या राज्यात होता कामा नये,याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे जे प्रयत्न सध्या होत आहेत,ते अत्यंत घातक असे आहेत.पण आपले राज्यकर्ते स्वार्थापोटी फार मोठ्या संकटाला आमंत्रण देत आहेत.या सर्व समाजाच्या नेत्यांनी या दळभद्री राजकारण्यांच्या नादी लागू नये,कारण या राजकारण्यांच्या अशा जीवघेणी खेळीमुळे आपल्या पोराबाळांचे भवितव्य अंधारात ढकलले जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे…
दीपक मोहिते, हल्लाबोल, अजित पवार यांच्या संतापाचा कडेलोट, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,हे आपले वागणं व वाचाळपणामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात.त्यांचे वेषांतर करून व नाव बदलून दिल्लीला जाण्यावरून खा.संजय राऊत व खा.सुप्रिया सुळे या दोघांनी त्यांची पळता भुई थोडी केली आहे.खा.सुप्रिया सुळे यांनी तर संसदेत यावर केंद्र सरकारला जाब विचारल्यानंतर अजित पवार यांच्या संतापाचा कडेलोट झाला व त्यांनी आपल्या बहिणीला ” जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा,” सुनावले.अजित पवार हे आपल्या बेलगाम वागण्याने वारंवार वादाच्या भोवऱ्यात का सापडत असतात,असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला आहे.लोकसमूह किंवा कार्यकर्त्याचा जमाव पाहून त्यांची जीभ नेहमी कशी काय घसरते ? एक राजकारणी म्हणून त्यांना…
पालघर,प्रतिनिधी, पालघरच्या रेल्वे समस्या मार्गी लागणार, खा.सवरा-रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव भेट, पालघरचे खा.डॉ.हेमंत सवरा यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन पालघर जिल्ह्याच्या रेल्वेप्रवाशांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली. चर्चेत त्यांनी नव्या गाड्या सुरू करणे,लांबपल्याच्या गाड्याना पालघर येथे थांबा देणे व विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याकडे रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले.त्यामध्ये प्रामुख्याने उमरोळी-विक्रमगड-जव्हार-मोखाडा-खोडाळा-इगतपुरी व ठाणे-भिवंडी-अंबाडी-वाडा-जव्हार-मोखाडा-त्र्यंबकेश्वर-नाशिक पर्यायी मार्ग,डीएफसीसी रेल्वे मार्गाखाली पाणी साचून राहणे,किसान रेल सुरू करणे,गुजराथ,राजस्थान व दिल्लीला जाणाऱ्या गाड्याना पालघर थांबा₹ देणे,पालघर-सावंतवाडी गाडी सुरू करणे,इ.मागण्या सवरा यांनी केल्या.त्यास रेल्वेमंत्र्यांनी सकारात्म प्रतिसाद दिला.लवकरच रेल्वे अधिकाऱ्याची बैठक घेऊन या सर्व मागण्यांचे निराकरण करू,असे आश्वासन वैष्णव यांनी सवरा यांना दिले.रेल्वेमंत्र्याशी झालेल्या भेटीत मी अनेक महत्वाच्या…
पालघर, उद्या व परवा पालघरच्या समुद्रात महाकाय लाटा उसळणार, राज्याच्या महाराष्ट्र सागरी मंडळाने डहाणू,सातपाटी,केळवे- माहीम,अर्नाळा व वसई येथील समुद्रात सलग दोन दिवस प्रचंड लाटा उसळतील असा इशारा दिला आहे.त्यामुळे या समुद्रकिनारी असलेल्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी,असे निर्देश असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे. पालघर जिल्ह्यात सरासरी अडीच ते तीन हजार मि.मी. पाऊस पडतो.यंदाही जिल्ह्यात भरपूर पाऊस पडला.मुसळधार वृष्टी झाली कि समुद्रातील वातावरण वादळी होत असते.वेगाने वारे वाहणे व प्रचंड उंचीच्या लाटा उसळणे,असे प्रकार सतत घडत असतात.यंदाही सातपाटी व डहाणूच्या समुद्रात सलग दोन दिवस ( ४ व ५ ऑगस्ट ) दुपारी १.०० ते ३.०० च्या दरम्यान ५.२० मी.उंचीच्या लाटा उसळतील,असा इशारा…
पालघर,प्रतिनिधी, पालघरच्या रेल्वे समस्या मार्गी भारत, खा.स्वरा-रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव भेट, पालघरचे खा.डॉ.हेम सवरा यांनी आज मध्य रेल्वेचे मंत्री विन वैष्णव भेट पाहीले पालघरचे खा.डॉ.हेम सवेरा यांनी पालघरचे खा.डॉ.हेम सवरा यांनी सांगितले. त्यांना जोडे गाड्या,लांबपल गाना पालघर येथे जोडणे व विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मार्गाचे-विक्रम-विक्रम-लक्ष वेधले. -नाशिक पर्यायी मार्ग,डीसीसी मार्गातून पाणी साचून राहणे,किसान सुरू करणे,गुजराथ,स्थान व दिल्ली संपूर्ण गाड्या पालघर-बंद देणे,पालघर सावंतवाडी गाडी सुरू करणे,इ.मागण्या सवरा यांनी केले.त्यास रेल्वेने सकारात्म प्रतिसाद दिला.लवकर रेल्वेच्या अधिकाऱ्याची बैठक पाहिली या सर्व लोकांचे आपले महत्त्व देऊ शकत नाही, अशी समस्या वैष्णवांनी दिली आहे. हेमंत सवरा यांनी पत्रकाराशी सांगितले.
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” तीन इंजिनचे सरकार पुन्हा सत्तेच्या रुळावर येणे,अशक्यच… लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसल्यामुळे तीन इंजिनचे सरकार सध्या खिरापत वाटत सुटलं आहे.सरकारने सार्वजनिक पैश्याची कितीही उधळपट्टी केली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत लोक त्यांना १०० % धोबीपछाड देतील,यात बिलकुल शंका नाही.कायदा व सुव्यवस्थेची खालावलेली स्थिती,वाढती महागाई,बेरोजगारी, उद्योगधंदे वाढीची खुंटलेली गती,कृषी क्षेत्राची दैनावस्था,शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती,मराठा व आरक्षण प्रश्नी सरकारची चालाखी,इ.कारणे महायुतीच्या पराभवाला कारणीभूत ठरणार आहेत.या तीन इंजिन सरकारने गेल्या अडीच वर्षात रयतेच्या मूलभूत गरजा,त्यांच्या दैनंदिन समस्या,सोडवण्यावर भर देण्याऐवजी इन्व्हेंट करणे व त्यासाठी लाखो कोटींची खिरापत वाटणे,यामध्ये धन्यता मानली.वास्तविक त्यांनी विश्वस्तांच्या भूमिकेत राहून राज्यशकट हाकणे अपेक्षित होते,पण ते मालकाच्या भूमिकेत…
वादळी वा-यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान, वसंत भोईर, वाडा तालुक्यातील अंबाडी परिसरात काळ दुपारी सुटलेल्या जोरदार वादळीवाऱ्याने दुगाडफाटा या गावातील अनेक शेतकऱ्याच्या राहत्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दहा ते पंधरा मिनिटे सुटलेल्या या वादळवाऱ्याने दुगाड मोहिली मालबिडी परिसरातील घरांवरचे छप्पर,कौले व शेड्स उडाले.त्यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक ग्रामस्थांनी आपल्या घरावर लावलेले सोनल पॅनल, रस्त्यालगतची झाडे व वीजेचे खांब कोसळले.अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या वावटळीत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे.महसूल यंत्रणेने नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरांचे लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक सहाय्य मिळवून द्यावे,अशी मागणी दुगाडवासीयांनी केली…
दीपक मोहिते, पत्रकार आरिफ पटेल त्रासद निरोध, दैनिक मनोर खासदार व मराठी साप्ताहिक विकास वृत्ताचे संपादक आरिफाचे पटेल प्रयत्न हृदयविकार तीव्र झटक्याने निराकरण केले.मृत्यूसमयी ते ५६ वर्षाचे होते.गेल्या अनेक वर्षापासून आरिफाचे लोकमतच्या स्थानिक लोक समस्या सोडवण्याची पराकाष्ठी केली. तसेच विकासाचे नावाचे यूट्यूब चॅनेल सुरू होते.या चॅनेलच्या स्थानावर त्यांनी अनेक समस्या केल्या आहेत. स्थानिक प्रशासकीय निदर्शनास आणल्या आहेत. ,येथे बसण्यात आले होते, मात्र त्यांची प्राणज्योत मावळली.घटनेची माहिती देण्यासाठी स्थानिक पत्रकारांनी हॉस्पिटलमध्ये धावा व त्यांचे पार्थिव अंत्यदर्शन घेतले.रात्री उशीरा आरिफ पटेलवर तेन गावाच्या अंत्यसंस्कार करण्यात आले.
दीपक मोहिते, “सांस बोल,” तीन इंजिनचे पुन्हा सरकारचे रुळावर, अशक्यच… लोक शब्द महायुतीला जबर फटका बसला तीन इंजिनचे सरकार सध्या खिरापत सुटले आहे.सरकारने सार्वजनिक पैश्याची कितीही उधळपट्टी केली तरी लोकल त्यांना १०० % धोबीपछाड देतील, यात बिलकुल शंका नाही.कायदा व सुटलची खालची स्थिती, वाढती महागाई,बेरोजगारी,उयोगधंदे विकासे खुंटली गेलेली,कृषी क्षेत्राची स्थिती,शेतकऱ्यांची हलाखी परिस्थिती,मराठी आणि सरकारची चालाखीची परिस्थिती,इ.कारणे महायुतीदिनाला कारण ठरणार आहेत.या तीन भागांत गेल्या अडीच वर्षात खाली जमिनीची गरज, त्यांच्या लाखोंच्या समस्या,सोडवनावर भराव टाकणे. कोटीरापत वाटणे,यामध्ये धन्यता मानली. त्यांनी विश्वस्तांच्या भूमिकेत राज्यशकट हाकणे भूमिकेत राहणे, पण तेच वावरत आहेत. प्रश्न आता वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी विचार करू लागले आहेत. अनेक योजना…
